शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बंद असलेल्या घरातून लाखोंचा माल लंपास, चोराने एका रूममध्ये जाळले नोटांचे बंडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 10:57 IST

ही घटना रांचीच्या बरियातून भागातील आहे. येथील बरियातून हाउसिंग कॉलनीमध्ये चोरांनी एका घराला शिकार केलं. हे घर गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंद होतं.

झारखंडची राजधानी रांचीमधून चोरीची एक अजब घटना समोर आली आहे. इथे चोरांनी एका बंद पडलेल्या घरावर दरोडा टाकला. येथून ते सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले. मात्र, चोरीच्या घटनेदरम्यान चोरांना एका रूममध्ये नोटांचे बंडलही जाळले. घरातील काही साहित्यही  चोरांनी जाळलं. पोलीस या घटनेची चौकशी करत आहे.

ही घटना रांचीच्या बरियातून भागातील आहे. येथील बरियातून हाउसिंग कॉलनीमध्ये चोरांनी एका घराला शिकार केलं. हे घर गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंद होतं. पोलिसांनुसार घराचे मालक आपल्या खाजगी कामासाठी १२ जूनला जिल्ह्याबाहेर गेले होते. जेव्हा ते परतले तेव्हा घराचा नजारा पाहून धक्का बसला.

त्यांच्या घराचं लॉक तोडलेलं होतं. घरातील कपाटातील सामानही अस्ताव्यस्त पडलेलं होतं. पीडित परिवारानुसार चोरांनी त्यांच्या घरातून ६० हजार रूपये कॅश आणि सोन्याचे काही दागिने चोरी केले. त्यासोबतच चोरांनी एक अजब काम केलं. त्यांनी घरातील काही वस्तू जाळल्या. आणि सोबतच हजारो रूपयांच्या नोटांचे बंडलही जाळले.

वस्तू आणि नोटांच्या बंडलाला आग का लावली गेली? असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे. घरमालकाने लगेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलीस आता तेथील सीसीटीव्हीतून चोरांचा शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारीThiefचोर