शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बाबो! उच्चशिक्षित तरुणीचा दुधवाल्यावर जीव जडला, संसार थाटला अन् धक्कादायक प्रकार घडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 17:35 IST

एक उच्चशिक्षित तरुणी तिच्या घरी दूध द्यायला येणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली. मोबाईलवर डिजीटल पेमेंट करता-करता दोघांचं सूत जुळलं आणि इतकंच नव्हे तर दोघांनी लग्नही केलं.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये लग्नानंतर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक उच्चशिक्षित तरूणी तिच्या घरी दूध द्यायला येणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली. मोबाईलवर डिजीटल पेमेंट करता-करता दोघांचं सूत जुळलं आणि इतकंच नव्हे तर दोघांनी लग्नही केलं. मात्र, त्यानंतर तिचा पती हा अचानक गायब झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. तिचा पती हा शहर सोडून मुंबईला फरार झाला आहे, असे तपासात समोर आले आहे.

इंदूरच्या बाणगंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतू जोशी नावाच्या मुलीने तिच्याच पतीविरोधात तक्रार केली आहे. तक्रारीनंतर बाणगंगा पोलीस ठाण्यात पती हिमांशू जोशी याच्याविरुद्ध फसवणूक आणि छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशू जोशी हा नीतूच्या घरी दूध देण्यासाठी येत असे. याआधी दोघे कधीच बोलले नव्हते. पण, दूध दिल्यानंतर एक महिन्यानंतर नीतूने हिमांशूच्या नंबरवर डिजिटल पेमेंट केले. या पेमेंटसाठी दोघांनी एकमेकांचे नंबर सेव्ह केले. त्यानंतर हिमांशू कधी-कधी मुलीला मेसेज करायचा. या बहाण्याने दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. 

नीतू आणि हिमांशूमधील बोलणे वाढले आणि तिने़ दूध विक्रेत्या हिमांशू आणि नीतूचा एकमेकांवर जीव जडला. प्रेमानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि इतकेच नव्हे तर लग्नही केले. लग्न होईपर्यंत दोघांच्या घरच्यांना त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती नव्हती. लग्न झाल्यानंतरही हिमांशूने पत्नी नीतूला एकदाही घरी नेले नाही. तो आपल्या पत्नीला वचन देत राहिला की लवकरच सर्व काही ठिक होईल आणि त्यानंतर दोघेही एकत्र राहू. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले. मात्र, एके दिवशी पती पत्नी नीतूला न सांगता अचानक गायब झाला. यानंतर नीतूने एअरपोर्ट रोडवरील हिमांशूचे घर गाठले. तर तिथे तो बाहेर असल्याची माहिती तिला त्याच्या कुटुंबीयांना दिली.

नीतू त्याला सतत फोन करत राहिली. मात्र, त्याने उत्तर दिले नाही. डिसेंबरमध्ये हिमांशूने फोन करून सांगितले की, तो कामानिमित्त मुंबईत आहे आणि लवकरच परत येईल. मात्र, यानंतरही तो सतत खोटे बोलत राहिला. त्यानंतर त्याने नीतूसोबत बोलणेही बंद केले. अनेक प्रयत्न करूनही हिमांशूकडून प्रतिसाद न आल्याने अखेर ती नातेवाईकांकडे गेली. मात्र, कुटुंबीयांनीही समाधानकारक उत्तर दिले नाही. यानंतर नीतूने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तपासानंतर प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी