शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

होय...! कारखाली अडकली होती अंजली; घाबरून अनेक ‘यू टर्न’ घेतले, आरोपींची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 11:15 IST

दिल्ली येथील कंजावला परिसरात ३१ डिसेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास अंजलीचा भीषण अपघात झाला.

नवी दिल्ली : दिल्लीतील कंजावला प्रकरणात अंजली सिंह गाडीखाली अडकल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. त्यामुळे तब्बल १२ किलोमीटर फरफटत नेण्याचा प्रकार अनवधानाने झाला नाही, हे स्पष्ट आहे. अपघातानंतर खूप घाबरून गेल्याने अनेक वेळा कारचे यू-टर्न घेतले, असेही त्यांनी मान्य केल्याचे समोर आले आहे.

येथील कंजावला परिसरात ३१ डिसेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास अंजलीचा भीषण अपघात झाला. या प्रकरणात मनोज मित्तल, दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा आणि मिथुन यांना १ जानेवारी रोजी पकडण्यात आले. यानंतर सहावा आरोपी आशुतोष यालाही अटक करण्यात आली.

अंकुश खन्नाला जामीन

या प्रकरणात आपल्या भावाला वाचवण्याचा कट रचणाऱ्या आणि उर्वरित आरोपींना लपवून ठेवणाऱ्या अंकुश खन्ना या आरोपीला शनिवारी जामीन मिळाला. न्यायालयाने २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. ६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांना नवे नियम

कंजावला दुर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी सर्व अधिकाऱ्यांना रात्रपाळी करताना त्यांची थेट ठिकाणे देण्यास सांगितले आहे. सर्व पोलिस अधिकारी (एसएचओ), दहशतवादविरोधी अधिकारी (एटीओ) आणि तपास निरीक्षक (ब्राव्हो) यांनादेखील पोलिस ठाणे सोडण्यापूर्वी पोलिस उपायुक्तांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Accidentअपघातdelhiदिल्लीPoliceपोलिस