शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

होय...! कारखाली अडकली होती अंजली; घाबरून अनेक ‘यू टर्न’ घेतले, आरोपींची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 11:15 IST

दिल्ली येथील कंजावला परिसरात ३१ डिसेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास अंजलीचा भीषण अपघात झाला.

नवी दिल्ली : दिल्लीतील कंजावला प्रकरणात अंजली सिंह गाडीखाली अडकल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. त्यामुळे तब्बल १२ किलोमीटर फरफटत नेण्याचा प्रकार अनवधानाने झाला नाही, हे स्पष्ट आहे. अपघातानंतर खूप घाबरून गेल्याने अनेक वेळा कारचे यू-टर्न घेतले, असेही त्यांनी मान्य केल्याचे समोर आले आहे.

येथील कंजावला परिसरात ३१ डिसेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास अंजलीचा भीषण अपघात झाला. या प्रकरणात मनोज मित्तल, दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा आणि मिथुन यांना १ जानेवारी रोजी पकडण्यात आले. यानंतर सहावा आरोपी आशुतोष यालाही अटक करण्यात आली.

अंकुश खन्नाला जामीन

या प्रकरणात आपल्या भावाला वाचवण्याचा कट रचणाऱ्या आणि उर्वरित आरोपींना लपवून ठेवणाऱ्या अंकुश खन्ना या आरोपीला शनिवारी जामीन मिळाला. न्यायालयाने २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. ६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांना नवे नियम

कंजावला दुर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी सर्व अधिकाऱ्यांना रात्रपाळी करताना त्यांची थेट ठिकाणे देण्यास सांगितले आहे. सर्व पोलिस अधिकारी (एसएचओ), दहशतवादविरोधी अधिकारी (एटीओ) आणि तपास निरीक्षक (ब्राव्हो) यांनादेखील पोलिस ठाणे सोडण्यापूर्वी पोलिस उपायुक्तांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Accidentअपघातdelhiदिल्लीPoliceपोलिस