शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धक्कादायक! विवाहित मुलगी प्रियकरासह पळून गेली, नातेवाईकांनी तरुणाचे नाक कापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 19:20 IST

राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, राजस्थान येथील नागौर येथील एक विवाहित महिला एका तरुणासोबत पळून गेली. या प्रकरणी त्या तरुणाला मुलीकडच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे, यात या तरुणाचे नाक कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. 

नातेवाइकांनी तरुणाला अगोदर बेदम मारहाण केली. त्यानंतर विळ्याने त्याचे नाक कापण्यात आले. तरुण आणि तरुणी दोघांचेही लग्न झाले असून त्यांचे प्रेमप्रकरण अनेक दिवसांपासून सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

फेसबुकवरुन मैत्री झाली, प्रेम झालं, लग्नाच आमिष दाखवलं; मित्रांसोबत केला सामूहिक बलात्कार

हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. आरोपींनी आधी तरुणाला बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेने सांगितले की, स्थानिक लोकांनी रक्तस्त्राव अवस्थेत त्याला परबतसर येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना अजमेरला दाखल केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती देऊन गुन्हा दाखल केला.

पाच ते सात तरुण त्यांच्या घरी आले आणि त्यांनी त्यांचे व विवाहित महिलेचे अपहरण केले. दोघांनाही आधी बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर विळ्याने त्याचे नाक कापण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसीच्या चार भावांना आणि तिच्या वडिलांना अटक केली आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पीडित तरुणाला गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अजमेरला रेफर करण्यात आले. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस