शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

काही जणांनी रचलेल्या कारस्थानाचा मी बळी : पार्थ चॅटर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 11:43 IST

त्यांच्या तिसऱ्या फ्लॅटमधून कोणत्या गोष्टी ईडीने जप्त केल्या, याचा तपशील उपलब्ध झालेला नाही. 

कोलकाता : शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीने अटक केलेेले पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी आरोप केला की काहीजणांनी रचलेल्या कारस्थानाचा मी बळी ठरलो आहे. माझ्याविरोधात तृणमूल काँग्रेसने केलेली कारवाई योग्य आहे की नाही, हे येणारा काळच ठरवेल, असेही ते म्हणाले. पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्याकडे असलेली उद्योग खात्याचे मंत्रिपद काढून घेतले, तसेच त्यांना पक्षातून निलंबित करण्याच आले आहे. त्यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटमधून कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम ईडीने जप्त केली होती. तसेच लाखो रुपये किमतीचे दागिनेही ईडीने ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या तिसऱ्या फ्लॅटमधून कोणत्या गोष्टी ईडीने जप्त केल्या, याचा तपशील उपलब्ध झालेला नाही. 

वैद्यकीय तपासणीप्रसंगी आडमुठेपणातृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी व त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना २३ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर दर ४८ तासांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी, असा न्यायालयाने आदेश दिला आहे. त्यानुसार जोका येथील ईएसआय रुग्णालयात तपासणीसाठी अर्पिता यांना आणण्यात आले होते. त्या कारमधून बाहेर यायला तयार नव्हत्या. 

सरतेशेवटी अर्पिता यांना कारमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना व्हीलचेअरवर बसवून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्या रडत होत्या. पार्थ चॅटर्जी यांनाही व्हीलचेअरवरूनच रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते. मात्र, ते अर्पिता यांच्या आधी तिथे आले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयwest bengalपश्चिम बंगाल