शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे सहा तुकडे करून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता पती पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 22:53 IST

आरोपी पोलिसांच्या जाळ्यातून सुटण्यासाठी नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांच्या सातर्कतेने त्याचा हेतू अयशस्वी केला.

ठळक मुद्देमुंबईच्या वांद्रे भागात कोंबडीच्या दुकानात काम करायचा. पण लॉकडाऊन दरम्यान मार्चमध्ये लखनौला परतला.

बाराबंकी - उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका महिलेचा मृतदेह ट्रॉलीच्या पिशवीत आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र, तपासादरम्यान धागेदोरे जोडून पोलीस आरोपी पतीपर्यंत पोचले. आरोपी पोलिसांच्या जाळ्यातून सुटण्यासाठी नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांच्या सातर्कतेने त्याचा हेतू अयशस्वी केला. त्यामुळे या पोलिसांच्या पथकाला एसपीने 25 हजार रुपयांचे बक्षीस दिले.

महामार्गावरील एका ब्रीफकेसमध्ये मृतदेह अनेक तुकड्यात सापडलालखनौ-अयोध्या महामार्गावरील कोतवाली नगर परिसरातील सफेदाबाद येथील केवाडी मोरजवळ एका ब्रीफकेस आणि बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह सहा तुकड्यांमध्ये सापडला. मुंबईतील  आंबेडकर-टाटा-वाशाट रोड येथील भरतनगर येथील सम्राट शेखची मुलगी मालन बादशाह शेख उर्फ आयशा असे मृृृत महिलेचे नाव आहेत. लखनौच्या इंदिरानगरमध्ये आयशाची तिच्या पतीने हत्या केली आणि मृतदेहाचे सहा तुकडे केले. पोलिसांनी पोलिसांना आरोपीस इंदिरानगर पोलिस स्टेशन परिसरातील पाळत ठेवून अटक केली.5 जुलै रोजी हत्या केली होतीमिळालेल्या माहितीनुसार, आपापसात झालेल्या वादानंतर लखनौच्या इंदिरा नगरातील सेक्टर -14 येथे राहणारा पती समीर खानने 5 जुलै रोजी आयशाची हत्या लोखंडी रॉडने केली होती. समीर बलरामपूरच्या महाराजगंज पोलिस स्टेशन परिसरातील गुलहरीचा रहिवासी आहे. आणि मुंबईच्या वांद्रे भागात कोंबडीच्या दुकानात काम करायचा. पण लॉकडाऊन दरम्यान मार्चमध्ये लखनौला परतला. आयशाच्या हत्येनंतर समीरने बाजारातून चादर आणली आणि मृतदेह पॅक करण्यासाठी इतर साहित्य खरेदी केले. त्याच रात्री मृतदेहाचे सहा तुकडे ब्रीफकेस आणि बॅगमध्ये भरून कारमधून घेतले आणि महामार्गावर फेकले.अशाप्रकारे झााला खुलासाबाराबंकीचे एसपी डॉ. अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले की, ज्या ब्रीफकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यामध्ये पोलिसांना दोन महत्त्वपूर्ण संकेत सापडले. पहिली बॅगमध्ये आरोपीची जीन्स होती. ज्यात लखनौच्या उद्यानात जाण्यासाठी लागणारी तिकिटं आणि बॅगेत ठेवलेले वीज बिल होते. हे बिल इतके जुने होते की त्यावरील केवळ काही आकडे दिसत होते. त्यानंतर पोलिसांनी या दोन पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला.

विजेचे बिल एका महिलेच्या नावे होते. पोलिसांनी महिलेकडे पोहोचताच तिने समीरला घर विकल्याचे सांगितले. इथूनच पोलिसांना समीरचा नंबर मिळाला. त्यानंतर पोलिसांनी समीरच्या मोबाइलचा तपशील शोधला आणि त्याच्या ठीकानाबाबत चौकशी केली. मात्र, आरोपींनी तो मोबाइल बंद केला होता. असे असूनही, पोलिसांना आरोपींचा नवीन नंबर मिळाला. आणि आरोपीला अटक केली. एसपीने सांगितले की, आरोपी समीर खान नेपाळला पळ काढत होता.

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई