शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

धक्कादायक! पत्नी अन् ३ मुलांची हत्या करून पती जीवन संपवायला निघाला, तितक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 10:24 IST

इटावा येथे घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपासाला सुरूवात केली आहे. 

इटावा - उत्तर प्रदेशातील इटावा इथं एका सराफा व्यावसायिकाने पत्नी आणि ३ मुलांना विष देऊन ठार केले त्यानंतर चौघांच्या मृतदेहासोबत सेल्फी घेत सर्वकाही संपलं असा स्टेटस ठेवला. पत्नी आणि मुलांचे मृतदेह घरात ठेवून तो सुसाइड करण्यासाठी रेल्वे रुळावर जाऊन झोपला मात्र त्याला पोलिसांनी अटक केलं. इटावाच्या कोतवाली परिसरातील लालपुरा येथील ही घटना आहे. याठिकाणी सराफा व्यावसायिकाने पत्नी रेखा, मोठी मुलगी भाव्या, छोटी मुलगी काव्या आणि मुलाला आधी विष देऊन ठार केले. 

पत्नी आणि मुलांच्या मृत्यूनंतर आरोपी मुकेश वर्मा आत्महत्या करण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळ पोहचला. त्याठिकाणी रेल्वे रुळावर तो झोपला. थोड्यावेळात तिथे मरुधर एक्सप्रेस ट्रेन गेली मात्र त्याला काही झाले नाही. त्यानंतर त्याला रेल्वे पोलिसांनी पकडले. एकाच वेळी ४ लोकांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ माजली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह अनेक पोलीस घटनास्थळी पोहचले. मृत महिलेच्या मोठ्या भावाने आणि मुलांचा मामा सत्येंद्र सोनी यांनी सांगितले की, या घटनेबाबत मुकेश वर्मा खुलासा करू शकतात. त्याने असे का केले, कुटुंबात कुठलाही वाद नव्हता. मुकेशच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. एक मुलगा पहिल्या बायकोचा आहे. 

दरम्यान, मुकेश वर्मा सराफा व्यावसायिक म्हणून काम करतात. त्यांच्या पहिल्या पत्नीचं २००५ साली निधन झाले, त्यानंतर मुकेश यांनी दुसरं लग्न केले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलीस पोहचले तेव्हा ४ मृतदेह आढळले. त्यात पत्नी, २ मुली आणि एका मुलाचा समावेश होता. मुकेश वर्माला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तो रेल्वे स्टेशनवर आत्महत्येसाठी गेला होता. प्राथमिक तपासात मुकेश वर्माचे घरगुती वाद सुरू होते. कौटुंबिक वादातून तणावात येत या सर्वांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. मृतकांच्या गळ्याभोवती काही खूणा आढळत आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून नेमकं यामागचं कारण काय हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय कुमार वर्मा यांनी दिली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी