शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

धक्कादायक! दारू पिण्याची होती सवय, ११ पत्नी गेल्या सोडून, १२ व्या बायकोने केला विरोध, उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 14:16 IST

पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून ११ पत्नींनी घेतला घटस्फोट.

झारखंडमधील बोकारो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पत्नीने दारु पिण्यास विरोध केल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत झालेली त्याची १२वी पत्नी होती. याआधी त्याने ११ लग्ने केली होती पण दारू पिऊन भांडण झाल्यामुळे अगोदरच्या पत्नींनी घटस्फोट घेतला. यानंतर त्याने बारावे लग्न केले. दरम्यान या पत्नीने देखील दारू पिण्यास पतीला विरोध केला. यावेळी त्याला राग आला, त्याने रागाच्याभरात पत्नीची हत्या केली. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक करून चौकशी सुरू केली आहे. 

मिळालेली माहिती अशी, झारखंडमधील बोकारो येथे राहणाऱ्या रामचंद्र तुरी याने १२ लग्ने केली होती. दारू पिऊन भांडण झाल्यामुळे अगोदर ११ पत्नींनी घटस्फोट घेतला. रामचंद्र याचा १२वा विवाह सावित्री देवी यांच्याशी २० वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना चार मुले आहेत. हैदराबादमध्ये एक मुलगा मजूर म्हणून काम करतो. तर तिघेजण बाहेर गेले होते. सोमवारी घरात रामचंद्र आणि त्याच्या पत्नीशिवाय कोणीही घरी नव्हते. रामचंद्र दारु पिऊ लागला तेव्हा पत्नीने विरोध केला. याचा राग येऊन रामचंद्राने पत्नी सावित्री देवीची हत्या केली.

LOVE SEX AUR DHOKA: मैत्रिणीला घरी बोलावले अन् गुंगीचे औषध देऊन बलात्कार; 3 वर्षापासून लैंगिक शोषण

यापूर्वीही आरोपीच्या ११ विवाह केले होते. दारू पिऊन भांडण झाल्यामुळे सगळ्या पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या. रामचंद्राच्या १२व्या पत्नीनेही त्याला दारू पिण्यास विरोध केल्यावर त्याने तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामचंद्र याला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली. पोलिसांनी रामचंद्रच्या बारा लग्नांना दुजोरा दिलेला नाही. पोलिसांव्यतिरिक्त, गावातील पंचायत सदस्याने सांगितले की ही त्याची १२वी पत्नी होती.

रामचंद्रने पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली, जेव्हा त्याची पत्नी सावित्रीने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने रागाने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण होत असताना सावित्री अशुद्ध पडली, मात्र आरोपीने लाठ्या-काठ्याने मारहाण सुरुच ठेवली. आरोपीने पत्नीला मरेपर्यंत मारहाण केली. रात्री मुलं घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.  पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी तपास केल्यानंतर आरोपीला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस