शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

लग्नाच्या दिवशीच दुसऱ्या तरूणीला घेऊन पळाला नवरदेव, नवरीने पोलिसांकडे केली न्यायाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 14:19 IST

Groom run away with other girl on marriage day : हमीरपूर जिल्ह्यातील राठ भागातील पठाणपुरा मुहाल येथे राहणाऱ्या विद्या देवी यांचा पती शिवकुमार यांचं २० वर्षांपूर्वीच निधन झालं होतं.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हमीरपूर जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेव पळून गेल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या दिवशी नवरदेव दुसऱ्याच तरूणीला घेऊन (Groom run away with other girl on marriage day) पळाला. ज्यामुळे नवरीच्या घरी एकच गोंधळ झाला. त्यानंतर नवरदेवाकडील लोकांनी फोन करून ते वरात आणत नसल्याचं सांगितलं. यासंबंधी तक्रार देण्यासाठी नवरी आणि तिची आई पोलीस स्टेशनमध्ये गेल्या.

हमीरपूर जिल्ह्यातील राठ भागातील पठाणपुरा मुहाल येथे राहणाऱ्या विद्या देवी यांचा पती शिवकुमार यांचं २० वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. त्यांनी आपल्या दोन मुलींना वाढवण्यासाठी मोलमजुरी केली. मोठी मुलगी उषाचं लग्न चार वर्षाआधीच केलं होतं. तर लहान मुलगी २० वर्षीय अनीताचं लग्न कानपूर नगरच्या दर्शनपुरवामध्ये ठरलं होतं.

अनीताचं लग्न दर्शनपुरवा येथील राहुल वर्मासोबत जुळवण्यात आलं होतं. १० मे रोजी वरात येणार होती. ज्यासाठी दोन्ही घरात सर्व तयारी पूर्ण झाली होती. लग्नात सहभागी होण्यासाठी नातेवाईकही आले होते. रविवारी घरातील मंडपात रितीरिवाज होणार  होते. हळदीच्या कार्यक्रमात संगीत वाजत होतं. तेव्हाच नवरदेवाच्या नातेवाईकांनी फोन करून वरात आणणार नसल्याचं सांगितलं.

ऐनवेळी वरात आणण्यास नकार दिल्याने सगळे लोक हैराण झाले. नवरीची आई विद्या देवी यांनी सांगितलं की, नवरदेवाचा भाऊ अनिलने फोन माहिती दिली की, राहुल दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला. त्यामुळे ते वरात आणू शकत नाही आणि त्याने फोन बंद केला.

मुलीला घेऊन आई पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्यांनी तक्रार दाखल केली. दोघींनी तक्रार दाखल करत पोलिसांकडे न्यायाची मागणी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तक्रार दाखल करून घेतली आहे आणि लवकरच कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी