शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बहिणीचा दीर निघाला दगेबाज; लग्न केलं, हनीमूनही केला आणि झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 18:42 IST

Groom absconding after first night of marriage : पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आता पती आणि सासरचे लोक हुंडा मागत आहेत. दोन लाख रुपये रोख व दुचाकी घेऊन देण्यास  नकार दिल्याने  विवाहित तरुणाने तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे.

छपरा : सारण जिल्ह्यातील तरैया पोलीस स्टेशन परिसरात एक तरुणी आपल्या बहिणीच्या दिराच्या प्रेमात पडली. पण बहिणीचा दीर गद्दार निघाला. दोघांच्या प्रेमाची सर्वांना माहिती मिळाल्यावर दोघांनीही घरच्यांच्या संमतीने मंदिरात लग्न केले. लग्नाची पहिली रात्र होती. हनिमून साजरा केल्यानंतर नववराने चकमा देऊन पळ काढला. यानंतर तरुणाने पत्नीला सोबत ठेवण्यासही नकार दिला. आता पीडितेने याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आता पती आणि सासरचे लोक हुंडा मागत आहेत. दोन लाख रुपये रोख व दुचाकी घेऊन देण्यास  नकार दिल्याने  विवाहित तरुणाने तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे.गेल्या दीड वर्षापासून बहिणीच्या दुरवर प्रेम होतेघटना तरैय्या पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावातील आहे. पीडितेने तिच्या वडिलांसह पोलीस ठाणे गाठून न्यायाची याचना केली. गोपालगंज जिल्ह्यातील बरौली पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या तिच्या बहिणीच्या दिरावर तिचे गेल्या दीड वर्षांपासून प्रेम असल्याचे पीडितेने सांगितले. दोघे भेटले तेव्हा पती-पत्नीसारखे एकमेकांसोबत राहत होते. एके दिवशी 14 एप्रिलच्या रात्री बहिणीचा दीर तिला भेटायला तिच्या घरी आला. तेव्हा काही ग्रामस्थांनी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर स्थानिक सरपंच आणि मुख्याध्यापकाच्या अध्यक्षतेखाली गावातील लोकांनी दोघांचे लग्न करायचे ठरवले.दोन्ही कुटुंबीयांच्या इच्छेने 15 एप्रिल रोजी मंदिरात हा विवाह पार पडलापीडितेने सांगितले की, १५ एप्रिल रोजी आम्हा दोघांच्या संमतीने गावकऱ्यांनी मंदिरात लग्न केले. आम्ही दोघे नवरा-बायको म्हणून घरी आलो. तेव्हा आई म्हणाली आज रविवार आहे. उद्या सोमवारी पाठवणी केली जाईल. त्यानंतर रविवारी रात्री आम्ही दोघे डुमरी छपिया येथे एकत्र राहिलो. सोमवारी, 16 एप्रिल रोजी सकाळी हा मुलगा शौचाच्या बहाण्याने पळून गेला. मग माझे वडील मुलाच्या घरी गेले, माझे सासरे म्हणाले की, जरा थांबा, घोडा आणि गाडी घेऊन बँडसोबत पाठवणी केली जाईल.आता सासरचे लोक हुंडा मागत आहेतपीडितेने सांगितले की, 24 एप्रिल रोजी वर, त्याचे वडील, सासू, वहिनी आणि इतर लोक घरी आले आणि वडिलांना सांगितले की, आम्हाला 2 लाख रुपये रोख आणि हुंड्यात एक दुचाकी हवी आहे. त्यानंतर पाठवणी करून मुलीला आमच्या घरी नेऊ. नाहीतर घेऊन जाणार नाही. आता पीडित मुलगी आणि तिचे वडील दारोदारी भटकत आहेत. या प्रकरणामध्ये आता पीडितेने आणि तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात न्यायाची मागणी केली आहे.

 

टॅग्स :marriageलग्नBiharबिहारPoliceपोलिसdowryहुंडा