शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अरेरे! शेजारच्या तरुणीवर 3 मुलांच्या पित्याचा जीव जडला; पोलिसांनी पकडताच भलताच ट्विस्ट आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 15:30 IST

3 मुलांच्या वडिलांचा शेजारी राहणाऱ्या एका तरुणीवर जीव जडला. जेव्हा प्रेम फुलले तेव्हा विवाहित पुरुष पत्नी आणि मुलांना सोडून प्रेयसीसह पळून गेला

नवी दिल्ली - बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. एक विवाहित व्यक्ती शेजारी राहणाऱ्या तरुणीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि काही दिवसांनी ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांचे प्रेम इतके वाढले की एके दिवशी दोघेही घर सोडून पळून गेले. आंतरधर्मीय प्रकरणामुळे पोलीसही सतर्क झाले. यानंतर दोघांना महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, 3 मुलांच्या वडिलांचा शेजारी राहणाऱ्या एका तरुणीवर जीव जडला. जेव्हा प्रेम फुलले तेव्हा विवाहित पुरुष पत्नी आणि मुलांना सोडून प्रेयसीसह पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्रातून प्रियकर-प्रेयसीला अटक केली. हे संपूर्ण प्रकरण जादोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. स्त्री-पुरुष वेगवेगळ्या धर्माचे असल्याने पोलीसही सतर्क झाले आणि पूर्ण तयारीनिशी कारवाईला लागले. मनन अन्सारी असं विवाहित प्रियकराचे नाव आहे. मनन हा जादोपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आहे. मनन अन्सारी यांनी सांगितले की, तो तीन मुलांचा बाप आहे. त्याचे पत्नीशी अनेकदा भांडण होते. 

मननने पोलिसांना सांगितले की, घरगुती वादाला कंटाळून तो शेजारी राहणाऱ्या त्याच्याच गावातील मुलीशी बोलू लागला. 2 वर्ष संवाद सुरू होता आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. मनन अन्सारीने आरोप केला आहे की, त्याचे पत्नीसोबत अनेकदा भांडण होते. त्यामुळे त्याला पत्नीसोबत राहायचे नाही. त्याने सांगितले की त्याला त्याच्या मैत्रिणीसोबत लग्न करायचे आहे. तर मुलीनेही मननशी लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे, पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर करून वैद्यकीय तपासणीसाठी सदर रुग्णालयात पाठवले आहे.

एसडीपीओ संजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही प्रौढ आहेत आणि स्वखुशीने घर सोडून पळून गेले होते. मनन अन्सारीच्या पत्नीने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. जबाब नोंदवण्यासाठी प्रियकर-प्रेयसीला न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. या प्रेमप्रकरणाची आणि अपहरणाच्या घटनेची चर्चा दिवसभर गावात सुरू होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न