शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आपलं लपडं लपवण्यासाठी बापाने आपल्या लेकीची केली हत्या.. जो घाबरला होता, त्याला दिला दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 19:12 IST

Murder Case : या कटानुसार बल्लू प्रजापतीने आपल्या मुलीला गावाबाहेर नेले आणि कुऱ्हाडीने तिचा गळा कापून तिचा खून केला. घटनेचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली.

ठळक मुद्देवडिलांनी पोलिसांना सांगितले होते की, त्यांच्या मुलीची दुसऱ्या गावातील लोकांनी हत्या केली आहे. पण त्याची हुशारी पोलिसांपुढे चालली नाही आणि सर्व गुपिते फक्त पोलीस तपासादरम्यान उघड झाली.

 

उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात शुक्रवारी एका निष्पाप मुलीच्या हत्येचा उलगडा झाला आहे. झाशी पोलिसांनी हे फक्त एका दिवसात गुन्ह्याची पोलखोल केली आहे. खरंतर, शुक्रवारी झाशीच्या मौरानीपूरच्या धौरा गावात १३ वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने कापून निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले. पण झाशीच्या पोलिसांनी या हत्येचं रहस्य फक्त २४ तासात उलगडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी आपले प्रेमसंबंध आणि इतर काही कारणांमुळे मुलीची हत्या केली होती. एवढेच नाही तर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी कथा रचली.वडिलांनी पोलिसांना सांगितले होते की, त्यांच्या मुलीची दुसऱ्या गावातील लोकांनी हत्या केली आहे. पण त्याची हुशारी पोलिसांपुढे चालली नाही आणि सर्व गुपिते फक्त पोलीस तपासादरम्यान उघड झाली. मौलानीपूर, झाशी येथील धौरा गावात राहणाऱ्या बल्लू प्रजापती या मुलीची शुक्रवारी हत्या करण्यात आली. त्यावेळी ती तिच्या वडिलांसोबत नदीवरून कपडे धुवून घरी परतली होती.

वडिलांनी शेजाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तपासात ही बाब संशयास्पद आढळली, जेव्हा तपास बारकाईने केला गेला तेव्हा वडिलांचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे दिसून आले. गावातील काही लोकांना या प्रेमप्रकरणाची माहिती होती. म्हणूनच वडिलांनी एक योजना बनवली की, मुलीला आधी मारले पाहिजे आणि नंतर त्याच लोकांना तिच्या हत्येत पकडले पाहिजे. या कटानुसार बल्लू प्रजापतीने आपल्या मुलीला गावाबाहेर नेले आणि कुऱ्हाडीने तिचा गळा कापून तिचा खून केला. घटनेचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश