शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

मुलावर वशीकरण करून सासूने पळवून नेले, जाताना...; सासू-जावई लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:22 IST

आधीसारखा इतरांमध्ये मिसळून राहणारा राहुल आता गप्प गप्प राहत होता असं त्याच्या वडिलांनी आरोप केला.

उत्तर प्रदेशच्या अलीगड येथे सासू आणि जावयाच्या लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट आला आहे. एकीकडे पोलीस या दोघांचा शोध घेत आहे तर दुसरीकडे मुलाच्या कुटुंबीयांकडून सासूवर जादूटोणा करून मुलाला ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. या दोघांची लव्ह स्टोरी लग्नाची बोलणी सुरू झाल्यापासून झाली होती. सासू मुलाच्या घरी आली होती तेव्हा तिने मुलाला तावीज बांधून वशीकरण केले असं मुलाच्या वडिलांनी आरोप केला आहे.

सासू आणि जावयाच्या प्रेमकहाणीत आता तिसऱ्या व्यक्तीचीही एंट्री, समोर आली अशी माहिती 

मछलिया गावात राहणाऱ्या राहुलचं मनोहरपूर येथे राहणाऱ्या जितेंद्र यांच्या मुलीसोबत लग्न ठरलं होते. दोघांच्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. त्यातच लग्नाला ८ दिवस शिल्लक असताना नवरदेव सासूला घेऊन घरातून पळाला. त्यानंतर दोघांच्या घरच्यांना धक्का बसला. आता राहुलचे वडील ओमवीर यांनी यावर प्रतिक्रिया देत सासूवर गंभीर आरोप लावले आहेत. राहुलचे वडील म्हणाले की, होळीच्या आधी मुलाची सासू आमच्या घरी आली होती. ती ५ दिवस इथेच थांबली. त्यानंतर घरातील सर्व काही बदलायला लागले. सासूने राहुलच्या शरीरावर तावीज बांधले होते. एक तावीज त्याच्या हातावर आणि दुसरे कमरेला बांधले होते. तावीज बांधल्यापासून राहुलच्या वागणुकीत बदल झाला. तो कुटुंबापासून अंतर बाळगत होता. आधीसारखा इतरांमध्ये मिसळून राहणारा राहुल आता गप्प गप्प राहत होता असं त्याच्या वडिलांनी आरोप केला.

राहुलच्या डोळ्यात एकटेपणा आणि चेहऱ्यावर परकेपणा दिसत होता. हे बदल नेमके कशामुळे झालेत हे कुटुंबाला कळले नाहीत. परंतु सासू आल्यापासून त्याच्यात बदल झाले ते वडिलांना दिसले. सासूने मुलावर जादूटोणा केला त्यामुळे मुलगा तिच्या ताब्यात गेला. त्याच्यावर वशीकरण करण्यात आले होते. राहुल घरच्यांचे ऐकायचे मात्र सासू घरी आल्यापासून तो पूर्णत: बदलला होता. माझा मुलगा घरातून ५० हजार आणि दागिनेही घेऊन पळून गेला असंही राहुलचे वडील ओमवीर यांनी म्हटलं.

दरम्यान, माझा मुलगा आता माझ्यासाठी मेलाय, मी त्याला संपत्तीतून काढून टाकलंय. आम्ही त्याला घरातही पाऊल ठेवू देणार नाही. त्याने जे काही केले सासूमुळे केले असा आरोप राहुलच्या वडिलांनी केला. तर माझ्या मुलीच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या होत्या. लग्नाच्या ८ दिवस आधीच सासूसोबत होणार जावई पळाला. आम्ही दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नी घरातील ५ लाखांचे दागिने आणि ३ लाख रोकड घेऊन पळाल्याचा आरोप मुलीचे वडील जितेंद्र कुमार यांनी केला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश