शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

फेक न्यूज पसरवण्यात व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत फेसबुकची आघाडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 06:44 IST

राज्यात ५५२ गुन्ह्यांची नोंद

मनीषा म्हात्रे 

मुंबई : कोरोनाबाबत अफवांचे पीक वाढू लागले असून, त्याला धार्मिक रंग चढवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न जोर धरत आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यभरात तब्बल ५५२ गुन्हे नोंद झाले आहेत. यात बीडची आघाडी आहे. राज्याच्या सायबर विभागाने केलेल्या अभ्यासावरून सर्वाधिक अफवा व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. सद्यस्थितीत व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत फेसबुकवरून अफवांचा जोर वाढत असल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या आकडेवारीतून पाहावयास मिळते आहे. त्यानुसार सायबर विभाग फेसबुकवरील हालचालींवर विशेष लक्ष ठेवून आहे.

या गुन्ह्यांचा अभ्यास करता त्यातील फेसबुकवर टाकलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून २३४ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याखालोखाल व्हॉट्सअ‍ॅपसंबंधित २०८ प्रकरणे आहेत. तर यात टिष्ट्वटर १८, इन्स्टाग्राम ४ तर टिकटॉक २८ गुन्ह्यांचा समावेश आहे़ विविध कारवायांत २८८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

२३२ आरोपींची ओळख पटली असून, त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. आतापर्यंत १४६ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर १२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलीसपत्रकही व्हायरल...

याच काळात शासन आदेशाबरोबरच पोलीस पत्रकात फेरफार करत ते पत्रक व्हायरल करण्यात आले. त्यामुळेही गोंधळ निर्माण झाला होता.

सेलिब्रिटींना कोरोना झाल्याची जोरदार चर्चा

सेलिब्रिटी, राजकीय मंडळींसह नामांकित व्यक्तींना कोरोना झाल्याच्या अफवांनी जोर धरला.

११८ आक्षेपार्ह पोस्ट डिलीट

सायबर पोलिसांकड़ून करण्यात आलेल्या विविध कारवायांत तब्बल ११८ आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :FacebookफेसबुकCrime Newsगुन्हेगारी