शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जनता कर्फ्यूत पोलीसाच्या मुलीचं धुमधडाक्यात लग्न, गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 21:14 IST

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन, आई साहेब मंगल कार्यालयात झाला विवाह सोहळा

ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वर व वधू पित्यासह मंगल कार्यालयाच्या मालका विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या लग्न सोहळ्यात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हि सहभागी झालेले होते

फुलंब्री :  औरंगाबाद-जळगाव महामार्गावर सावंगी हर्सूल येथील आईसाहेब मंगल कार्यालयात रविवारी जमाबंदी आदेश लागू असताना लग्न सोहळा पार पडला. यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वर व वधू पित्यासह मंगल कार्यालयाच्या मालका विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

एकीकडे कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असताना याला प्रतिबंद घालण्यासाठी सरकारच्या वतीने कठोर पावले उचलली आहे. याचाच भाग म्हणून राज्य सरकारने जमाबंदी आदेश लागू केले या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी धारा १४४ लागू केली २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू लागलेला असताना औरंगाबाद -जळगाव महामार्गावर सावंगी हर्सूल येथील आई साहेब मंगल कार्यालयात रविवारी रात्री विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्यात ८०० लोकांचा सहभाग असल्याची माहिती आहे.      पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची हजेरीदरम्यान यातील कल्याण चाबुकस्वार हे हर्सूल पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असून त्याच्या मुलीचे लग्न बिल्डा येथील प्रलाध साळवे यांच्या मुलासोबत झाले. या लग्न सोहळ्यात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हि सहभागी झालेले होते, अशी माहिती आहे. आई साहेब मंगल कार्यालयाचे मालक सुखदेव उत्तम रोडे ,वधू पिता कल्याण चाबुकस्वार,वर पिता प्रलाध साळवे यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस नाईक विजय पाखरे यांच्या फिर्यादी वरून  फुलंब्री पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद