शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! जमिनीच्या वादातून गोळ्या झाडून ९ जणांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 21:19 IST

या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. 

ठळक मुद्देजमीन वाद-विवादाची ही घटना बुधवारी (१७ जुलै ) दुपारच्या सुमारास घडली.  मृतांमध्ये तीन महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे.

लखनौ - जमिनीच्या वादातून गोळ्या झाडून ९ जणांची करण्यात आली  आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीचा वाद सोडवण्यास प्रशासनाला अपयश आलं. मात्र, यानंतर दोन गटांत झालेल्या वादातून ९ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. शिवाय यामध्ये १२ हून अधिक जण गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गटांत पेटलेल्या वादादरम्यान एका गटानं केलेल्या गोळीबारात दुसऱ्या गटातील बरेच जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. जमीन वाद-विवादाची ही घटना बुधवारी (१७ जुलै ) दुपारच्या सुमारास घडली.  या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. 

 

टॅग्स :FiringगोळीबारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू