शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

रेल्वेच्या धडकेत सख्या भावांचा मृत्यू; घरगुती वादाचे ठरले बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 15:23 IST

दोघांमध्ये झालेल्या घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. 

औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी रात्री रेल्वेच्या धडकेत सख्या भावांचा मृत्यू झाला. जयेश (२५) व आकाश मिलिंद बागूल (२०; रा राजनगर मुकुंदवाडी ) अशी मृत भावांची नावे आहेत. दोघांमध्ये झालेल्या घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, जयेश आणि आकाश हे मुकुंदवाडी येथील राजनगर येथे राहत. जयेश बिगारी काम करत असे तर आकाश रिक्षा चालवत असे. रविवारी सायंकाळी दोघांमध्ये काही घरगुती कारणांमुळे वाद झाले. रागाच्या भरात जयेश, मी आत्महत्या करत असल्याचे सांगत घरातून बाहेर पडला. हे ऐकताच आकाश त्याच्या मागे गेला. जयेश मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसराकडे धावतच निघाला. याच दरम्यान तेथून जनशताब्दी एक्स्प्रेस धावत होती. जयेश व रेल्वेत कमी अंतर राहिले होते. यामुळे पुढे धावणाऱ्या जयेशला आकाश ने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनाही रेल्वेची जोरदार धडक बसली. यातच त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादmukundawadi areaमुकुंदवाडी परिसरAccidentअपघातDeathमृत्यू