शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

लुटेरी दुल्हनचा हैदोस! भावोजीची तब्येत बिघडल्याचं सांगत पळून गेली नवरी, २ लाखही केले लंपास....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 13:41 IST

Crime News : एक फसवणुकीची (Fraud) घटना मध्य प्रदेशच्या(Madhya Pradesh) दमोहमधून समोर आली आहे. इथे एका नवरीने कारण दिलं की, तिच्या भावोजींची तब्येत बिघडली आणि सासर सोडून (Bride Ran Away) फरार झाली.

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) 'लुटेरी दुल्हन'चा(Looteri Dulhan) हैदोस सध्या चांगलाच वाढत आहे. लोक आपल्या मुलांचं लग्न करतेवेळी भरपूर सावधानी बाळगतात. पण तरी सुद्धा लुटेरी दुल्हन त्यांना आपली शिकार बनवण्यात यशस्वी ठरत आहे. अशीच एक फसवणुकीची (Fraud) घटना मध्य प्रदेशच्या दमोहमधून समोर आली आहे. इथे एका नवरीने कारण दिलं की, तिच्या भावोजींची तब्येत बिघडली आणि सासर सोडून (Bride Ran Away)  फरार झाली.

दमोहच्या रनेह पोलीस स्टेशन परिसरात राहणारं एक कुटूंब लुटेरी दुल्हनचे शिकार(Marriage Fraud)  झालं आहे. २५ नोव्हेंबर २०२० ला रनेहचा राहणारा पुष्पेंद्रचं लग्न जबलपूरच्या प्रीती शर्मासोबत झालं होतं. दोघांचं लग्न कटनीतील एका मंदिरात झालं होतं. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार हे लग्न राज दुबे, कृष्णा दुबे आणि सीमा दुबे यांनी जुळवलं होतं. लग्नाच्या बदल्यात तिघांनी पुष्पेंद्र कडून २ लाख रूपये घेतले होते. (हे पण वाचा : अचानक घरी आल्यावर पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत पाहून पती भडकला आणि.....)

लुटेरी दुल्हन फरार

लग्नाच्या साधारण दोन महिन्यांनंतर नवरी प्रीतीने सांगितले की, तिच्या भावोजींची अचानक तब्येत बिघडली आहे. तिला माहेरून फोन आला आहे. यानंतर पुष्पेंद्र आपली पत्नी प्रीतीसोबत जबलपूर पोहोचला आणि सीमा दुबेच्या सांगण्यावरून पत्नीला तिथेच ठेवलं. पत्नीला सोडून पुष्पेंद्र घरी परतला. (हे पण वाचा : प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; तरुणी अटकेत)

त्यानंतर काही दिवस पत्नी तिथेच माहेरी राहिली. बरेच दिवस झाले तरी पत्नी आली नाही म्हणून त्याने पत्नीला फोन केला. पण फोन काही लागला नाही. जेव्हा तो पत्नीला भेटण्यासाठी जबलपूरला पोहोचला तेव्हा ती तिथे नव्हती.

पत्नीला आणायला गेला आणि....

पीडित पुष्पेंद्रने सांगितले की, त्याने अनेकदा पत्नीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क काही झाला नाही. त्याला सीमा दुबे आणि राज दुबेने धमकी दिली की, येथून जा, नाही तर चांगलं होणार  नाही. पुष्पेंद्र त्यांना घाबरून घरी परतला आणि त्याने पोलिसात याबाबत तक्रार दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशfraudधोकेबाजीmarriageलग्न