शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

निर्दयी पित्याने नशेत ३ महिन्यांच्या चिमुकल्याला भिंतीवर आपटले अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 21:19 IST

Murder Case : पोलीस घटनास्थळी पोहोचले असता २६ वर्षीय रवी राय हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. ते मुलाचे वडील होते.

राजधानी दिल्लीतील बाह्य उत्तर जिल्ह्यातील भालवा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका निर्दयी  पित्याने नशेत आपल्या ३ महिन्यांच्या मुलाला भिंतीवर आपटले. त्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३ डिसेंबरची आहे. ३ डिसेंबरच्या रात्री, मंगल बाजार रोडवरील समता विहारमध्ये एका व्यक्तीने आपल्या मुलाची हत्या केल्याचा पीसीआर कॉल पोलिसांना आला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता २६ वर्षीय रवी राय हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. ते मुलाचे वडील होते. त्यानंतर पोलिसांनी ३ महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी चिमुकल्याला मृत घोषित केले. मुलाचे डोके पूर्णपणे फुटले होते.आई-वडिलांचे भांडण आणि मुलाचा मृत्यू!याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता पती-पत्नी गेल्या एक महिन्यापासून परिसरात भाड्याच्या घरात राहत असल्याचे समोर आले. दोघांमध्ये अनेकदा भांडण व्हायचे. पती अनेकदा दारूच्या नशेत घरी यायचा, असेही शेजाऱ्यांकडून समजले.मुलाच्या संगोपनावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. घटनेच्या दिवशी याच भांडणामुळे ती महिला ओरडत घराबाहेर आली आणि म्हणाली की, माझ्या मुलाला मारले आहे, माझ्या मुलाला मारले आहे. आरोपी रवी राय याला अटक करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूdelhiदिल्लीPoliceपोलिसArrestअटक