शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तीन बहिणींनी एकाचवेळी घेतला गळफास, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 19:35 IST

Three Sisters Suicide : मध्य प्रदेशमधील खंडवा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील तीन बहिणींनी एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील खंडवा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील तीन बहिणींनी एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे. पोलिसांनी तीन बहिणींचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी खंडवा जिल्ह्यातील मुख्यालयात पाठवले आहेत. आता या आत्महत्येच्या कारणामाचा शोध पोलीस घेत आहेत.

ही धक्कादायक घटना खंडवा जिल्ह्यातील जावर ठाण्याच्या क्षेत्रातील कोठाघाट गावात घडली आहे. या तिन्ही बहिणी आई आणि भावासह राहायच्या. त्यांच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते. मंगळवारी रात्री तिन्ही बहिणींनी आई आणि भावासह एकत्र भोजन केलं. त्यानंतर सगळेजण झोपी गेले. रात्री दहाच्या सुमारास आईचे डोळे उघडले तेव्हा तिने दुसऱ्या खोलीत पाहिले तर तिन्ही मुली गायब झाल्या होत्या. त्यामुळे तिने या मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या तिन्ही बहिणींचे मृतदेह एकाच दोरीने झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. हा प्रकार पाहून मुलींच्या आईला धक्का बसला.

मृत मुलींच्या भावाने सांगितले की, आम्ही एकूण आठ भावंडं आहोत. तिन्ही बहिणी सनू, सावित्री आणि ललिता ह्या मंगळवारी बाजारात गेल्या होत्या. सर्वांनी रात्री भोजन केले आणि झोपलो. यादरम्यान तिन्ही बहिणी रात्री घरातून बाहेर पडल्या. तसेच त्यांनी बाहेरून दरवाजाची कडी लावली. आई झोपेतून उठली तेव्हा त्या तिघी जणी बेपत्ता असल्याचे दिसले. त्यानंतर बाहेर जाऊन पाहिजे असता. तिघींनीही झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.

सनू अजून तरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तर सावित्रीचं लग्न झालं होतं आणि ललिता लहान होती. त्यांना काय त्रास होता, याबाबत त्यांनी कधी काही सांगितलं नाही, तसेच आमचं कुणाशीही वैर नव्हतं, असं या तरुणींच्या भावानं सांगितलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारMadhya Pradeshमध्य प्रदेश