शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पतीचे वय जास्त, भाच्यासोबत अनैतिक संबंध, लग्नाचं स्वप्न पाहिलं; नवरा अडसर ठरला, उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:41 IST

भाच्यासोबत पत्नीचे अनैतिक संबंध सुरू असल्याचे पतीच्या लक्षात आले. पतीने तेव्हापासूनच दोघांवर पाळत ठेवायला सुरूवात केली.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे. एका शेतकऱ्याची हत्या दुसऱ्या कोणी नाही तर त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या संगनमताने केली. तो प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिचा भाचा आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

हे प्रकरण खैरगडच्या बैरणी गावचे आहे. मंगळवारी रात्री ४३ वर्षीय सतेंद्र कुमार यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्याची २३ वर्षीय पत्नी रोशनी आणि तिचा १९ वर्षीय भाचा गोविंद, तो अलीनगर कांजरा येथे राहतो, या दोघांनी मिळून हत्या केली. रोशनीने त्याचे पाय धरले आणि गोविंदने त्याचा गळा दाबला. अवैध संबंधात अडथळा निर्माण झाल्यामुळे सतेंद्रची हत्या करण्यात आल्याची कबुली दिली.

'तो' व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, काकाने बोलवून घेतलं हॉटेलवर; रूममध्ये जाताच तरुणीने...

अनेक दिवसापासून अनैतिक संबंध होते

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तिचा पती पत्नीपेक्षा २० वर्षांनी मोठा होता, तर भाचा हा तिच्या वयाचा होता. या दोघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मैत्री झाली, दोन वर्षांपूर्वी दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. ज्यावेळी पती घरी नसायचा तेव्हा दोघही घरी भेटत होते, एक दिवस पतीला या दोघांबद्दल संशय आला.  यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. यानंतर, गोविंद आणि रोशनीने सतेंद्रला मारून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीला यापूर्वीही हत्या करायची होती, पण तो धाडस करू शकला नाही. मंगळवारी रात्री रोशनीने गोविंदला फोन केला होता. गोविंद टुंडला येथील एका महाविद्यालयात नर्सिंगचा विद्यार्थी आहे.

हत्या केल्यानंतर गोविंद रात्री ३ वाजता घराबाहेर पडला. वाहतुकीची साधने नसल्याने तो चार-पाच किलोमीटर चालत गेला. सकाळी ऑटोने घरी पोहोचलो. नंतर, तो पुन्हा सतेंद्रच्या घरी आला आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून होता.

पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस