शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रस्त्यावरील घाण पाणी उडवल्याने वाद; मर्सिडीज चालकाने चौघांना चिरडले, महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 20:29 IST

आरोपीविरोधात भादंवि कलम 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हैदराबाद: हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एका कार चालकाने चौघांना चिरडल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. सायबराबाद आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या रायदुर्गम पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक मर्सिडीज बेंझ कार रस्त्यावरुन वेगाने जात होती. यादरम्यान रस्त्याचे घाण पाणी दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांच्या अंगावर पडले. यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पुढे जाऊन मर्सिडीज कार थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, कार चालकाने कार थांबवण्याऐवजी भरधाव वेगाने दुचाकीस्वारांना उडवले.

दोन्ही दुचाकींवर प्रत्येकी दोन जण होते. सर्वजण गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई करत आहे. सोबतच उर्वरित दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रायदुर्गम पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर मर्सिडीज बेंझ कार ओळखली आणि जप्त केली. तसेच, आरोपी राजासिम्हा रेड्डी (26) याला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणAccidentअपघातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी