शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
5
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
6
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
7
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
8
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
9
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
10
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
11
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
12
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
13
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
14
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
15
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
16
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
17
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
18
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
19
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
20
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...

कंत्राटी शेती : भाजपाच्या राज्यात 97 शेतकऱ्यांना फसविले; पैसे घेऊन कंपनी पळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 22:43 IST

Farm law, Contract farming fraud : कृषी विभागाचे संचालक के पी भरत यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. राज्याचे कृषी मंत्री कमल पटेल यांनी सांगितले की, आमच्या माहितीत असे काही घडल्याचे आलेले नाहीय. जर असे असेल तर करवाई केली जाईल. कंपनीची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे परत केले जाणार आहेत. 

नवीन कृषी कायद्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिग म्हणजेच कंत्राटी शेतीवर तरतूद करण्य़ात आली आहे. यामध्ये सरकारने काही फायदे असल्य़ाचेही म्हटले आहे. मात्र, मध्य प्रदेशच्या बैतूलमधून एक उलट बातमी आली आहे. एका खासगी कंपनीने बैतूलच्या 97 शेतकऱ्यांची फसवणूक करून पैसे घेऊन पसार झाली आहे. 

कृषी विभागाचे संचालक के पी भरत यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. राज्याचे कृषी मंत्री कमल पटेल यांनी सांगितले की, आमच्या माहितीत असे काही घडल्याचे आलेले नाहीय. जर असे असेल तर करवाई केली जाईल. कंपनीची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे परत केले जाणार आहेत. 

फसलेल्या शेतकऱ्यांनुसार शेती विभागाच्या शिफारशीवरून त्यांनी कंपनीसोबत 2018 मध्ये एका कंत्राटावर सही केली होती. यानुसार वृक्षारोपण करताना त्यांना कंत्राटानुसार शेतकऱ्यांकडून प्रती एकरी 20 हजार रुपये घेण्यात आले. दोन एकर जमिनीचे 40 हजार असे 97 शेतकऱ्यांनी पैसे जमा केले. कंपनीने या शेतकऱ्यांना सुरुवातीला रोपटी, संगोपन आदींची माहिती देण्याचे आश्वासन दिले. 

मात्र, शेतकऱ्यांना रोपेच मिळाली नाहीत. त्यांनी 17 डिसेंबर 2019 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर या शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या मात्र, त्यावर काहीच कारवाई झाली नाही. 

मुख्यमंत्र्यांचा दावा....मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी दावा केला की, राज्यातील भूमाफियांनी कब्जा केलेली 10 हजार कोटी रुपये किंमतीची सुमारे 2000 हेक्टर जमीन सरकारने त्यांच्या तावडीतून सोडविली आहे. चिटफंड कंपन्यांविरोधातही कारवाई केली आहे. ज्या कंपन्यांनी लोकांना फसविले त्यांच्या मालकांची संपत्ती जप्त करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास भाग पाडले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश