शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ; मागील ५ वर्षात २ अब्ज ७७ कोटी ३६ हजार मालमत्ता गेली चोरीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 18:24 IST

जून महिन्यात १५४ गुन्ह्यांची नोंद असून त्यातील फक्त ३१ गुन्हे उघडकीस आले 

मुंबई - भारतात सर्वात सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मात्र, शहरातील वाढती गुन्हेगारी आणि गुन्ह्यांच्या उकलीचे प्रमाण रोखण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून, हजारो सीसीटीव्ही कॅमेरे लावून सुद्धा गुन्हांच्या  उकलीचे प्रमाणात खूपच कमी आहे. फक्त जून महिन्यात १५४ गुन्ह्यांची नोंद असून त्यातील फक्त ३१ गुन्हे उघडकीस आले आहेत. 

मुंबईत मागील सहा महिन्यात १०८६ घरफोडीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहे. त्यापैकी फक्त ४२६ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे उन्हाळ्यात शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर  घरे बंद करून गावी किंवा सहलीला निघून गेल्यानंतर चोरट्यांनी हेरून केले आहेत. २०१७ साली घरफोडीच्या २४०९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी पोलिसांना फक्त १०४५ गुन्ह्यांचा उलघडा केला आहे. तर २०१६ मध्येही परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. २०१६ मध्ये २५५२ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असून ११७१ गुन्हे उघडकीस आणले आहेत. वरील आकडेवारी पाहता अर्ध्याहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस अपयशी ठरले असल्याचे दिसून आले आहे. 

मागील पाच वर्षात दोन अब्ज ७७ कोटी ६२ लाख ३६ हजार  इतकी मालमतात घरफोडीतून चोरीला गेली आहे. त्यापैकी उघडकीस आलेल्या गुन्ह्यातून पोलिसांना फक्त ४८ कोटी ७० लाख ३८ हजार किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात यश आले आहे. पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील  फक्त १७.५ टक्के मालमत्ता हस्तगत केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकिल अहमद शेख यांना पोलिसांनी दिली आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईPoliceपोलिसRobberyदरोडा