शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ; मागील ५ वर्षात २ अब्ज ७७ कोटी ३६ हजार मालमत्ता गेली चोरीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 18:24 IST

जून महिन्यात १५४ गुन्ह्यांची नोंद असून त्यातील फक्त ३१ गुन्हे उघडकीस आले 

मुंबई - भारतात सर्वात सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मात्र, शहरातील वाढती गुन्हेगारी आणि गुन्ह्यांच्या उकलीचे प्रमाण रोखण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून, हजारो सीसीटीव्ही कॅमेरे लावून सुद्धा गुन्हांच्या  उकलीचे प्रमाणात खूपच कमी आहे. फक्त जून महिन्यात १५४ गुन्ह्यांची नोंद असून त्यातील फक्त ३१ गुन्हे उघडकीस आले आहेत. 

मुंबईत मागील सहा महिन्यात १०८६ घरफोडीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहे. त्यापैकी फक्त ४२६ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे उन्हाळ्यात शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर  घरे बंद करून गावी किंवा सहलीला निघून गेल्यानंतर चोरट्यांनी हेरून केले आहेत. २०१७ साली घरफोडीच्या २४०९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी पोलिसांना फक्त १०४५ गुन्ह्यांचा उलघडा केला आहे. तर २०१६ मध्येही परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. २०१६ मध्ये २५५२ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असून ११७१ गुन्हे उघडकीस आणले आहेत. वरील आकडेवारी पाहता अर्ध्याहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस अपयशी ठरले असल्याचे दिसून आले आहे. 

मागील पाच वर्षात दोन अब्ज ७७ कोटी ६२ लाख ३६ हजार  इतकी मालमतात घरफोडीतून चोरीला गेली आहे. त्यापैकी उघडकीस आलेल्या गुन्ह्यातून पोलिसांना फक्त ४८ कोटी ७० लाख ३८ हजार किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात यश आले आहे. पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील  फक्त १७.५ टक्के मालमत्ता हस्तगत केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकिल अहमद शेख यांना पोलिसांनी दिली आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईPoliceपोलिसRobberyदरोडा