शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धक्कादायक! वडिलाच्या मृतदेहासाठी भर चौकात भाऊ-बहिणीत हाणामारी, पोलीस पोहचले आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 12:39 IST

रातील प्रमुख व्यक्तीचं निधन झाल्यावर अंत्यसंस्कार कोण करणार यावरून भाऊ-बहिणी आणि जावयांमध्ये हाणामारी झाली. ही घटना कानपूरच्या बिल्होरमधील आहे.

कानपूरमधून एक मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, हे भांडण अंत्यसंस्कार करण्यावरून झालं. घरातील प्रमुख व्यक्तीचं निधन झाल्यावर अंत्यसंस्कार कोण करणार यावरून भाऊ-बहिणी आणि जावयांमध्ये हाणामारी झाली. ही घटना कानपूरच्या बिल्होरमधील आहे.

गुरूवारी वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून परिवारात वाद झाला. हळूहळू मृत व्यक्तीच्या मुलांमध्ये आणि जावयांमध्ये वाद पेटला. मग बघता बघता भर चौकात एकमेकांना मारामारी सुरू केली. घटनास्थळी उपस्थित कुणीतरी याचा व्हिडीओ काढला आणि व्हायरल केला. (हे पण वाचा : Shocking! पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने सर्वांसमोर कापले तरूणीचे केस, हसत राहिले लोक...)

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  ८५ वर्षाचे रामप्रसाद हे कॅन्सरमुळे दोन वर्षांपासून आजारी होते. दोन्ही मुलं त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. ज्यामुळे ते आपली मुलगी कमलेश कुमारीकडे राहण्यासाठी गेले होते. त्यांनी सर्व जमीन मुलीच्या नावावर केली होती. ज्यामुळे दोन्ही मुलं नाराज होते.

शुक्रवारी सकाळी रामप्रसाद यांचं निधन झालं. मुलगी आणि नातू त्यांचं अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह गंगा घाटावर नेत होते. आऱोप आहे की, रस्त्यात तिच्या दोन्ही भावांनी वडिलांचा मृतदेह हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावरून दोन्ही पक्षात वाद सुरू झाला आणि नंतर मारहाण सुरू झाली.

वादाची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मारहाण करणाऱ्या लोकांना पकडून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. यादरम्यान चालक ट्रॅक्टरवर ठेवलेला मृतदेह घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून सांगून वाद मिटवला. याप्रकरणी सीओ राजेश कुमार म्हणाले की, भाऊ-बहिणीत अंत्यसंस्कारावरून मारहाण झाली होती. दोन्ही पक्षातील लोकांना समजावलं आणि अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आलं.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू