शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लग्नाच्या 10 दिवसांनंतर नवी नवरी प्रियकरासोबत गेली पळून, सोबत दागिनेही घेऊन गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 16:03 IST

Bride Ran Away : तरूण आणि तरूणी महाराजगंज जिल्ह्यातील परतावल भागात राहणारे आहेत. या लग्नामुळे नाराज तरूणीच्या प्रियकराने तिच्या सासरी जाऊन गोंधळही घातला होता.

Bride Ran Away : उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे लग्नाच्या 10 दिवसांनंतर नवी नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल. असं सांगितलं जात आहे की, ती तिच्यासोबत 50 हजार रूपये कॅश, दागिने आणि मोबाइल फोन घेऊन फरार झाली. या घटनेनंतर परिसरात हीच चर्चा रंगली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन चौकशी सुरू केली आहे. तरूणीचं लग्न 25 ऑक्टोबरला झालं होतं.

तरूण आणि तरूणी महाराजगंज जिल्ह्यातील परतावल भागात राहणारे आहेत. या लग्नामुळे नाराज तरूणीच्या प्रियकराने तिच्या सासरी जाऊन गोंधळही घातला होता. त्यानंतर तरूणीच्या सासरच्या लोकांनी तिच्या घरातील लोकांना या घटनेची माहिती दिली होती. सोबत असंही विचारलं की, जर तुमच्या मुलीचं प्रेम प्रकरण होतं तर मग तिचं लग्न का लावून दिलं. तसेच ते आपल्या मुलीला घरी परत घेऊन जा असंही म्हणाले.

यानंतर नवरीच्या वडिलांनी तिच्या प्रियकराविरोधात पोलिसात तक्रार दिली. तसेच हा तरूण आपल्या विवाहित मुलीला त्रास देत असल्याचं आणि तिची छेड काढत असल्याचंही सांगितलं. पण शनिवारी सकाळी नवरी आपल्या माहेरून फरार झाली. सोबतच घरातील 50 हजार रूपयेही सुद्धा तिने सोबत नेले. हे पैसे घर बांधण्यासाठी ठेवले होते. सासरकडून मिळालेले लाखो रूपयांचे दागिने आणि फोनही ती घेऊन गेली.

पोलीस या केसची गंभीरतेने चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, तरूणी तिचा प्रियकर यांच्या लग्नाआधीपासून संबंध होते. त्याने तिच्या सासरी जाऊन मोठा गोंधळ घातला होता. आता दोघेही फरार आहेत. त्यांचा शोध घेणं सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी