शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे दोघांनी केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 23:52 IST

मृतांचे कुटुंबीय आणि गावातील लोक कामगारांच्या आत्महत्येचे कारण आर्थिक संकट हे देत आहेत.  

ठळक मुद्देपोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. मुंबईहून परत आल्यानंतर त्यांच्याकडे रेशन वगैरे खरेदी करण्यासाठी पैसा नव्हता.

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात लॉकडाऊनदरम्यान आपापल्या घरी पोहोचलेल्या दोन परप्रांतीय कामगारांनी आर्थिक पेचप्रसंगाने आत्महत्या केली. मटौंध पोलिस स्टेशन भागात बुधवारी एक युवक झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर पैलानी  पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या दुसऱ्या एका कामगाराने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. मृतांचे कुटुंबीय आणि गावातील लोक कामगारांच्या आत्महत्येचे कारण आर्थिक संकट हे देत आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. मटौंध पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक रामेंद्र तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशन परिसरातील लोहरा गाव येथील सुरेश (वय 22) यांचा मृतदेह बुधवारी शेतात एका झाडाला लटकलेला आढळला.तो दिल्लीत लॉकडाऊनमध्ये अडकला होता आणि पाच दिवसांपूर्वी आपल्या गावी परत आला होता. मृत युवकाचे कुटुंबीय सांगतात की, दिल्लीहून परत आल्यानंतर सुरेशकडे पैसे खर्च करण्यासाठी नव्हते, त्यामुळे त्याने स्वत: ला फास लावून घेतला.अशीच आणखी एक घटना पैलानी पोलिस स्टेशन परिसरातील सिंधन कलां गावची आहे. दहा दिवसांपूर्वी मुंबईहून परत आलेल्या परप्रांतीय कामगार मनोज (वय 20) याने बुधवारी घराच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारी राहणाऱ्या अभिलाषच्या मते, मनोज मुंबईतील एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. मात्र, लॉकडाऊननंतर त्यांची कंपनी बंद पडली. त्यानंतर तो गावी परतला. त्याचे आई - वडील  पूर्वी मरण पावले होते आणि तो अविवाहित होता. मुंबईहून परत आल्यानंतर त्यांच्याकडे रेशन वगैरे खरेदी करण्यासाठी पैसा नव्हता.पैलानी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बलजीत सिंह यांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर ग्रामस्थांनी मृत प्रवासी मजूर मनोज यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्याच्या आत्महत्येचे कारण ग्रामस्थ आर्थिक संकट असल्याचे सांगत आहेत, याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

 

एकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या

 

 

Lockdown : डोंगरी पोलिसांनी बनावट पास बनवण्याऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्लीMumbaiमुंबई