शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

टाटा समूहाला हायकोर्टाचा मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 16:03 IST

जेष्ठ उद्योगपती रतन टाटासंंह टाटा ग्रुपला हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देवाडिया यांनी रतन टाटा यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा मुंबई दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला होता. या दाव्याची कारवाई डिसेंबर 2018 मध्ये सुरू झाली असून सर्व पक्षकारांना नोटीस बजावण्यात आली होती. 

मुंबई - सायरस मिस्त्री गच्छंती प्रकरणात आपली बदनामी केल्याचा आरोप करत नस्ली वाडिया यांनी रतन टाटाटाटा सन्सच्या संचालकांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला भरला होता. त्या खटल्याची कार्यवाही हायकोर्टाने रद्द केली आहे. त्यामुळे जेष्ठ उद्योगपती रतन टाटासंंह टाटा ग्रुपला हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. रतन टाटांसह काही संचालकांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला चालवण्यासंदर्भात दंडाधिकारी न्यायालयाने दिलेले आदेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आले आहेत.

उद्योजक रतन टाटा यांच्यासह टाटा समूहाच्या अन्य संचालकांविरोधात उद्योगपती नस्ली वाडिया यांनी दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीचा हा खटला होता. वाडिया यांनी रतन टाटा यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा मुंबई दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला होता. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्याच्यावेळी टाटा समुहाच्या संबंधित संचालकांनी वाडिया यांच्याविरोधात काही वादग्रस्त विधाने केली होती, असा आरोप वाडिया यांनी या दाव्यामध्ये केला होता. या दाव्याची कारवाई डिसेंबर 2018 मध्ये सुरू झाली असून सर्व पक्षकारांना नोटीस बजावण्यात आली होती. या दाव्याविरोधात टाटा यांनी ज्येष्ठ कायदेतज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाHigh Courtउच्च न्यायालयTataटाटाMumbaiमुंबई