शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

टाटा समूहाला हायकोर्टाचा मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 16:03 IST

जेष्ठ उद्योगपती रतन टाटासंंह टाटा ग्रुपला हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देवाडिया यांनी रतन टाटा यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा मुंबई दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला होता. या दाव्याची कारवाई डिसेंबर 2018 मध्ये सुरू झाली असून सर्व पक्षकारांना नोटीस बजावण्यात आली होती. 

मुंबई - सायरस मिस्त्री गच्छंती प्रकरणात आपली बदनामी केल्याचा आरोप करत नस्ली वाडिया यांनी रतन टाटाटाटा सन्सच्या संचालकांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला भरला होता. त्या खटल्याची कार्यवाही हायकोर्टाने रद्द केली आहे. त्यामुळे जेष्ठ उद्योगपती रतन टाटासंंह टाटा ग्रुपला हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. रतन टाटांसह काही संचालकांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला चालवण्यासंदर्भात दंडाधिकारी न्यायालयाने दिलेले आदेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आले आहेत.

उद्योजक रतन टाटा यांच्यासह टाटा समूहाच्या अन्य संचालकांविरोधात उद्योगपती नस्ली वाडिया यांनी दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीचा हा खटला होता. वाडिया यांनी रतन टाटा यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा मुंबई दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला होता. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्याच्यावेळी टाटा समुहाच्या संबंधित संचालकांनी वाडिया यांच्याविरोधात काही वादग्रस्त विधाने केली होती, असा आरोप वाडिया यांनी या दाव्यामध्ये केला होता. या दाव्याची कारवाई डिसेंबर 2018 मध्ये सुरू झाली असून सर्व पक्षकारांना नोटीस बजावण्यात आली होती. या दाव्याविरोधात टाटा यांनी ज्येष्ठ कायदेतज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाHigh Courtउच्च न्यायालयTataटाटाMumbaiमुंबई