शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Bhima Koragoan Case : आनंद तेलतुंबडें, गौतम नवलखा यांना 18 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 20:35 IST

Bhima Koragoan Case : बुधवारी त्यांनी विशेष न्यायालयात हजर केले असताना तपास अधिकारी दहा दिवसाच्या कोठडीची मागणी केली

ठळक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने दोघाचा अटकपूर्व जमीन फेटाळून 14 एप्रिलपर्यंत तपास यंत्रणेसमोर  हजर रहाण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी राज्य सरकारने दोन्ही गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून गेल्यावर्षी  न्यायालयात दोषरोपपत्र दाखलही केले.

मुंबई :  पुण्यातील एल्गार परिषदेच्या माध्यमातून कथित शहरी नक्षलवादी कारवाई केल्याप्रकरणी जेष्ठ लेखक प्रो. आनंद तेलतुबंडे व प्रा.गौतम नवलखा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) 18 एप्रिलपर्यंत कोठडी मिळाली आहे.  बुधवारी त्यांनी विशेष न्यायालयात हजर केले असताना तपास अधिकारी दहा दिवसाच्या कोठडीची मागणी केली असता त्यांना 4 दिवसाची कोठडी मंजूर करण्यात आली.    

सर्वोच्च न्यायालयाने दोघाचा अटकपूर्व जमीन फेटाळून 14 एप्रिलपर्यंत तपास यंत्रणेसमोर  हजर रहाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोघेही स्वतंत्रपणे मंगळवारी  हजर झाले होते.  एक जानेवारी 2018 रोजी कोरगाव-भीमा येथे मोठी दंगल झाली होती. त्याच्या पूर्वदिनी म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात शनिवार वाड्यासमोर झालेल्या  एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणे दिल्याने जमाव प्रबुद्ध झाला होता.त्यामुळे दंगल घडली, असा निष्कर्ष तत्कालीन भाजप सरकारच्या सूचनेनुसार कार्यरत असलेल्या  पोलिसांनी काढला. त्यानुसार प्रा.तेलतुंबडें, नवलखा यांच्यासह दलित चळवळीत काम करनाऱ्या अनेक जेष्ठ लेखक, कार्यकर्त्यांवर नक्षली चळवळ फेलावत असल्याप्रकरणी  देशद्रोह करीत असल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून संबंधीताच्या अटक -जमीन,असा खेळ सुरु होता. याप्रकरणी राज्य सरकारने दोन्ही गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून गेल्यावर्षी  न्यायालयात दोषरोपपत्र दाखलही केले. 

दरम्यान, राज्यात भाजपाविरोधात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, त्याचे निर्माते आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एल्गार परिषदेप्रकरणी चुकीच्या पद्धतीने तपास करण्यात आला आहे, त्याबाबत पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने त्याची चॊकशी करण्याची लेखी मागणी राज्य सरकारकडे  केली. त्याच्या दुसऱ्यादिवशी केंद्राने हा तपास स्थानिक पोलिसांकडून एनआयएकडे वर्ग केला. त्याच्या या निर्णयाविरुद्ध टीका झाली. 

या प्रकरणी डॉ. तेलतुंबडें व नवलखा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.त्यांनी अटकपूर्व जमीन फेटाळल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी जामीन फेटाळत एनआयएसमोर हजर होण्यासाठी 30 दिवसाची मुदत दिली होती.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारMumbaiमुंबईNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCourtन्यायालय