शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बेडखाली ठेवला होता पत्नीचा मृतदेह, वर पती झोपला होता; असा झाला हत्येचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 11:09 IST

महिलेचा मृतदेह बेडखाली पडून होता आणि बेडवर पती झोपलेला होता. पोलिसांनी पतीला संशयाच्या आधारावर ताब्यात घेतलं. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.

उत्तर प्रदेशच्या बरेलीच्या सुभाष नगर भागात एका महिलेच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक लोकांनी पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. असे सांगितले जात आहे की, महिलेचा मृतदेह बेडखाली पडून होता आणि बेडवर पती झोपलेला होता. पोलिसांनी पतीला संशयाच्या आधारावर ताब्यात घेतलं. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सुभाष नगर रोंधी मिलकमध्ये राहणारे डोरीलालने २०११ मध्ये आपली मुलगी ममताचं लग्न मनोर कुमार साहूसोबत लावून दिलं होतं. लग्नाच्या १० वर्षानंतरही बाळ होत नसल्याने पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत होतं. ममताचा भाऊ राकेश कुमारने सांगितलं की, त्यांना सूचना मिळाली होती की, त्याच्या बहिणीचं निधन झालं आहे. त्यामुळे ते करेली गावात पोहोचले. (हे पण वाचा : पत्नीच्या चारित्र्यावर घेतला पतीने संशय; गळ्यावर घातले तीन चार कुऱ्हाडीचे घाव )

राकेश कुमार शेजाऱ्याच्या छतावरून आपल्या बहिणीच्या घरात शिरला तर आतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्याला  नेमकं काय झालंय हे समजलं नाही. स्थानिकांनी सांगितलं की, महिलेची डेड बॉडी तिच्या रूममध्ये आढळून आली. महिलेची डेड ब़ॉडी खाली पडली होती आणि बेडवर पती झोपलेला होता.

घटनेनंतर महिलेच्या परिवाराने पतीवर हत्येचा संशय व्यक्त केला. संशयाच्या आधारावर पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस अधिकारी पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यावर कारवाई करणार आहेत. (हे पण वाचा : धूम-धडाक्यात सुरू होतं लग्न, तेव्हाच मंडपात तरूणाची पहिली पत्नी पोहोचली; मग झालं असं काही....)

एसपी सिटी रविंद्र कुमार यांनी सांगितलं की, पोलिसांना एका महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाली होती. त्यानंतर शिवपुरा आणि सुभाष नगर पोलीस करेली गावात पोहोचले.  घटनास्थळावरून त्यांनी डेड बॉडी ताब्यात घेतली. आणि पोस्टमार्टमसाठी पाठवली. सध्या पतीला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी केली जात आहे. पोस्टमार्टमनंतर महिलेच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी