शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पहिल्या पत्नीची हत्या करून दुसऱ्या पत्नीसोबत फरार झाला पती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:21 IST

UP Crime News : दीड वर्षाआधी संतोष कुमारने दुसरं लग्न केलं आणि गावातील घरात तिच्यासोबत राहू लागला होता. यामुळे दोन्ही पत्नींमध्ये तणावाचं वातावरण होतं.

UP Crime News : उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर मृत महिलेचा पती आणि त्याची दुसरी पत्नी फरार झाले. आरोपी संतोष कुमारचं लग्न साधारण 25 वर्षाआधी खिदरापूर गावातील सीलम देवीसोबत झालं होतं. दोघांना एकही अपत्य नव्हतं.

दीड वर्षाआधी संतोष कुमारने दुसरं लग्न केलं आणि गावातील घरात तिच्यासोबत राहू लागला होता. यामुळे दोन्ही पत्नींमध्ये तणावाचं वातावरण होतं. असं सांगितलं जात आहे की, सीलम देवीची बहीण बाराबंकीमध्ये औषधे घेण्यासाठी गेली होती. तिने विचार केला की, बहिणीला भेटून जाऊ. ती गायत्रीपुरमला पोहोचली तर दरवाजा बाहेरून बंद होता.

काजलनुसार, दरवाजा उघडून जेव्हा ती आत गेली तिला तिच्या बहिणीचा मृतदेह दिसला. तिच्या शरीरावर जखमांचे निशाणही होते. मृत महिलेच्या लहान बहिणीने सांगितलं की, दुसरं लग्न केल्यानंतर बहिणीचं आणि तिच्या पतीचं नेहमीच भांडण होत होतं. याच कारणातून त्याने तिच्या बहिणीची गळा आवळून हत्या केली.

हत्येची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलीस अधिकारी संजय मौर्य यांनी सांगितलं की, आरोपी पती संतोष कुमार त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत फरार आहे. महिलेचा गळा आवळून हत्या केल्याचं दिसलं. पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी