शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

बाप रे... तब्बल 2360 किलो गांजा पकडला, पोलिसांकडून दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 09:25 IST

करीमगंज पोलिसांनी ट्विट करुन या घटनेची माहिती दिली आहे.

करीमगंज - आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्यात पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे. पोलिसांच्या या धाडीत ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असलेला तब्बल 2361 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या पथकाने दोन गांजा तस्करांनाही अटक केली आहे. त्रिपुराहून येत असताना पोलिसांनी चेकपोस्टवर संशय आल्याने कसून चौकशी केली. त्यामुळे, ही तस्करी उघडकीस आली. 

करीमगंज पोलिसांनी ट्विट करुन या घटनेची माहिती दिली आहे. तसेच, पुढील तपासही सुरू केला आहे. याप्रकरणाची आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनीही दखल घेत पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. तसेच, पोलिसांनी राज्यातील नशेले पदार्थांच्या तस्करीविरुद्धही ही मोहीम सुरूच ठेवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

दरम्यान, शनिवारी रात्रीही पोलिसांनी एका परिसरात ट्रममध्ये असलेला 256 किलो वजनाचा गांजा जप्त केला होता.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDrugsअमली पदार्थChief Ministerमुख्यमंत्री