शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

कुटुंबात झाला वाद, महिलेने घेतला गळफास; जिजाऊनगरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 10:17 IST

Crime News : आशा इंगळे या पती विशाल, सासू सासरे आणि दीर यांच्यासह वाघनगर परिसरातील जिजाऊ नगरात वास्तव्याला होत्या.

जळगाव : कुटुंबात किरकोळ वादाची ठिणगी पडली अन् संतापाच्या भरात महिलेने गळफास घेतल्याची घटना शनिवारी जिजाऊनगरात घडली. उपचार सुरू असताना रात्री या महिलेचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर रविवारी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. आशा विशाल इंगळे (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे.

आशा इंगळे या पती विशाल, सासू सासरे आणि दीर यांच्यासह वाघनगर परिसरातील जिजाऊ नगरात वास्तव्याला होत्या. पती विशाल मिळेल ते काम करायचे. शनिवारी सकाळी ९ वाजता घरात किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली. आशा यांनी संतापाच्या भरात घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार देराणी मनिषा यांच्या लक्षात आल्याने, त्यांनी आरडाओरड केली. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन आशाबाई यांना खाली उतरवून खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सायंकाळी तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश सायकर, हवालदार अनिल फेगडे व विश्वनाथ गायकवाड यांनी रुग्णालयात जाऊन महिलेची भेट घेतली. मात्र, तेव्हा ती जबाब देण्याच्या स्थितीत नव्हती. प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. रात्री ११ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आशा यांचे माहेर केळगाव, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद येथील आहे. त्यांना तीन वर्षांचा ओम नावाचा मुलगा आहे. त्यांच्यापश्चात पती, सासू, सासरे, दीर, जाऊ असा परिवार आहे. रविवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी