शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

खळबळजनक! पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून केला अ‍ॅसिड हल्ला, २३ जण जळाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 23:25 IST

झांसीच्या  उल्दन पोलिस स्टेशन परिसरातील बासर गावात पाणी भरण्याच्या वादात एका बाजूच्या लोकांनी अ‍ॅसिडने दुसर्‍या बाजूच्या लोकांवर हल्ला केला, त्यात गावातील 23 जण जळाले आहेत. 

ठळक मुद्देघटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी झांसी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. या घटनेसाठी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे, बाकीच्यांचा शोध घेण्यात येत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

उत्तर प्रदेशात अ‍ॅसिड हल्ल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. झांसीच्या  उल्दन पोलिस स्टेशन परिसरातील बासर गावात पाणी भरण्याच्या वादात एका बाजूच्या लोकांनी अ‍ॅसिडने दुसर्‍या बाजूच्या लोकांवर हल्ला केला, त्यात गावातील 23 जण जळाले आहेत. 

जळलेल्या पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी झांसी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. उल्दन  पोलिस स्टेशन हद्दीतील बासर गावात रात्री उशिरा पाण्यावरून दोन गटात वाद झाला, एका बाजूच्या लोकांनी घराच्या छतावर जाऊन अ‍ॅसिडने दुसर्‍या बाजूच्या लोकांवर हल्ला केला. या अ‍ॅसिड हल्ल्यात सुमारे 23 जण भाजले आहेत. हे पाहून गावात अराजक वातावरण निर्माण झाले होते.घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सर्व भाजलेल्या लोकांना उपचारासाठी कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल केले, ज्यात त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पाच जणांना झाशी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले.घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेसाठी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे, बाकीच्यांचा शोध घेण्यात येत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश