शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाहित मुलीचे माहेरच्यांकडून अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 21:14 IST

सासूलाही मारहाण : गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देपोलिसांनी मुलीच्या माहेरकडील पुरुष व दोन महिलांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण यांनी केला.

अमरावती - प्रेमविवाहानंतर अमरावतीत वास्तव्याला आलेल्या तरुणीचे जालन्यातील माहेरच्या मंडळीने अपहरण केले. या घटनेची तक्रार मुलाच्या आईने गाडगेनगर पोलिसांत नोंदविली आहे. पोलिसांनी मुलीच्या माहेरकडील पुरुष व दोन महिलांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.जालना येथील रहिवासी तरुणीचे अमरावतीच्या गाडगेनगर हद्दीतील रामपुरी कॅम्पस्थित उदासी गल्लीतील एका तरुणाशी प्रेमसूत जुळले. दोघांनी लग्न करून संसार थाटला. ती तरुणी रामपुरी कॅम्प येथील सासरी राहू लागली. यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी जालना येथे पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यावरून त्यांनी अमरावती गाठले. मात्र, लग्नाचे कायदेशीर दस्तऐवज दाखविल्यानंतर जालना पोलीस परतले.दरम्यान, पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे पाहून गुरुवारी दुपारी १२.२५ वाजताच्या सुमारास मुलीच्या माहेरकडील एक पुरुष व दोन महिला एमएच ४३ - ४४०३ क्रमांकाच्या कारने सासरी पोहोचले. घरात घुसून त्यांनी सासू व मुलीला मारहाण केली. त्यानंतर मुलीला कारमध्ये पळवून घेऊन गेले. सुनेला पळवून नेल्याची तक्रार महिलेने गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी दिलीप सले व दोन महिलांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण यांनी केला.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसmarriageलग्न