शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

बंगालमध्ये साधूंना जमावाने केली मारहाण, उत्तर प्रदेशमधील साधू गंगासागरकडे निघाले होते; जाणून घ्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 11:25 IST

उत्तर प्रदेशमधून बंगालमध्ये जाणाऱ्या साधूंना मारहाण झाल्याचे समोर आले आहे.

बंगालमध्ये साधूंना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातून पश्चिम बंगालमधील गंगासागर जत्रेला जात होते. यावेळी तीन साधूंना गुरुवारी संध्याकाळी जमावाने मारहाण केली. पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात ही घटना घडली आहे. अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून साधूंना मारहाण करण्यात आली. मकर संक्रांतीच्या सणासाठी गंगासागरला जाण्यासाठी साधूंसोबत आलेल्या एका व्यक्तीने आणि त्याच्या दोन मुलांनी वाहन भाड्याने घेतले होते. त्यांनी मार्गाची चौकशी करताच काही स्थानिकांना संशय आला. यानंतर संतप्त जमावाने त्यांच्यावर अपहरणाचा आरोप केला. त्यांनी साधूंना मारहाण केली.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथे समन्स, चौकशीसाठी बोलावले; नेमकं प्रकरण काय?

मिळालेली माहिती अशी, यावेळी साधूंनी रस्त्यात असलेल्या तीन मुलींना मार्ग विचारला. यानंतर त्या मीलींनी घाबरून आरडाओरडा करून तेथून पळ काढला. हे पाहून स्थानिक लोकांनी साधूंला पकडून मारहाण केली. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये जमावान वाहनाची तोडफोड करताना दिसत आहेत.

प्रकरण वाढल्याने स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करून साधूंना वाचवले. पोलिसांनी त्यांना काशीपूर पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना पकडण्यासाठी छापेमारी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, साधूंचा रस्ता चुकला त्यामुळे त्यांनी दोन मुलींना रस्ता विचारला. यावेळी मुली घाबरल्या आणि पळून गेल्या, त्यामुळे साधू मुलींसोबत चुकीचे  वागल्याचे स्थानिकांना संशय आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस