शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आंध्र प्रदेशातून तस्करी करून आणलेला २८६ किलो गांजा जप्त, केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 13:54 IST

एनसीबीच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २६ जूनच्या पहाटे सोलापूर-मुंबई महामार्गावर सापळा रचला. दोन रात्री हायवेवरच काढून  एनसीबीने संशयित वाहनाला अडवून त्याची तपासणी केली.

मुंबई :  केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मोठी कारवाई करत आंध्रप्रदेशमधून तस्करी करून आणलेला तब्बल २८६ किलोचा उच्च प्रतीचा गांजा जप्त केला आहे. हा २८६ किलोंचा गांजा एकूण ९५ पाकिटांमध्ये भरून कारमध्ये लपविण्यात आला होता. याप्रकरणी एनसीबीने दोघांना बेड्या ठोकून गांजा तस्करीसाठी वापरण्यात आलेली गाडीही जप्त केली आहे.एनसीबीच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २६ जूनच्या पहाटे सोलापूर-मुंबई महामार्गावर सापळा रचला. दोन रात्री हायवेवरच काढून  एनसीबीने संशयित वाहनाला अडवून त्याची तपासणी केली. यामध्ये कारच्या वेगवेगळ्या भागात गांजाने भरलेली ९५ पाकिटे सापडली. आंध्रप्रदेशमधील तेलंगणा येथून हा गांजा महाराष्ट्रात आणण्यात आला होता. अखेर एनसीबीने गांजाची ९५ पाकिटे आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करत दोघांना अटक केली आहे. ही कारवाई एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAndhra Pradeshआंध्र प्रदेश