शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

26/11 Terror Attack : सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बांधलेले बंकर गेले कुणीकडे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 15:12 IST

संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यासाठी शहरभर सुमारे १८० बंकर उभारण्यात आले होते. मात्र हे बंकर आता नामशेष झालेले चित्र पाहायला मिळत आहे

ठळक मुद्दे२६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षाव्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा व चर्चेचा विषय ठरला होतासंशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यासाठी शहरभर सुमारे १८० बंकर उभारण्यात आले होतेकालांतराने पहाऱ्यासाठी उभारलेल्या बंकर्समध्ये साचलेला कचरा, बंद पडलेले मेटल डिटेक्टर्स, भिकारी-गर्दुल्ल्यांचे अड्डे

मुंबई - १० वर्षांपूर्वी मुंबईतील झालेल्या  २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षाव्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा व चर्चेचा विषय ठरला होता असून सुरक्षेचा उपाय म्हणून संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यासाठी शहरभर सुमारे १८० बंकर उभारण्यात आले होते. मात्र हे बंकर आता नामशेष झालेले चित्र पाहायला मिळत आहे. 

२६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अनेक बदल करण्यात आले. प्रत्येक पोलीस ठाण्यात एटीसी (अँटी टेररिस्ट सेल) ची स्थापना करण्यात आली. फोर्स १ घडण करण्यात आली असे अनेक बदल झालेत. त्याचप्रमाणे दहशतवादी कारवाया आणि गुन्हेगारीला वचक बसविण्यासाठी खाकी वर्दीतील शस्त्रधारी पोलीस बंकरआडून समाजकंटकांवर करडी नजर ठेवत होते. मात्र, काही वर्षांनंतर हे बंकर मुंबई शहरातून गायब झाले आहेत. या बंकरसाठी मुंबई पोलीस दलाने लाखो रुपये खर्च केले होते. मुंबईतील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील ठिकाणी या बंकरची उभारणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांवरही बंकर उभारण्यात आले होते. मात्र, कालांतराने पहाऱ्यासाठी उभारलेल्या बंकर्समध्ये साचलेला कचरा, बंद पडलेले मेटल डिटेक्टर्स, भिकारी-गर्दुल्ल्यांचे अड्डे अशा अवस्थेत बंकर्स दिसत होते. 

रेल्वे स्थानकांचीच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे पोलिस, जीआरपी, होमगार्ड, सुरक्षा रक्षक मंडळ आणि खासगी सुरक्षारक्षक अशा पाच यंत्रणांवर आहे. २६ नोव्हेंबर २००८च्या हल्ल्यानंतर सर्व स्थानकांत बंकर्स उभारण्यात आले. मात्र बहुतांश बंकर्स उद्ध्वस्त झाले आहेत. काही बंकर्सना तर कचराकुंड्यांचे स्वरूप आले आहे. त्यामुळे २६/११ चा धसका घेऊन उभारलेले बंकर्स गेले कुठे ? पोलीस दलातील कमी मनुष्यबळामुळे बंकर्स बंद पडले का ? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी