शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

2006 Varanasi Blast : तब्बल 16 वर्षांनंतर निकाल आला, दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 17:44 IST

2006 Varanasi Blast: या स्फोटांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता असून 35 हून अधिक लोक जखमी झाले होते.

2006 Varanasi Blast: गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने (court) वाराणसीतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा सुनावली आहे. बॉम्बस्फोटांना 16 वर्षांनी हा निर्णय आला आहे. वाराणसीतील संकट मोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानकावर २००६ मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता असून 35 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्याच दिवशी संध्याकाळी दशाश्वमेध घाटावरही स्फोटके सापडली होती.

5 एप्रिल 2006 रोजी वाराणसी पोलिसांनी या प्रकरणी अलाहाबादमधील फुलपूर गावातील रहिवासी असलेल्या वलीउल्लाला लखनऊच्या गोसाईगंज परिसरातून अटक केली होती. दोषी वलीउल्लाहवर संकट मोचन मंदिर आणि वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोटाचा कट रचणे, त्यांना आपला कट साध्य करण्यापर्यंत पोहोचवून दहशतवाद पसरवण्याचा आरोप ४ जून रोजी सिद्ध झाला आहे.

वाराणसीच्या वकिलांनी वलीउल्लाहचा खटला लढण्यास नकार दिला होता. यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे प्रकरण गाझियाबाद जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात वर्ग केले. तेव्हापासून गाझियाबाद येथील जिल्हा न्यायाधीश न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

यापूर्वी 4 जून रोजी गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयाने वलीउल्लाहला दोषी ठरवले होते. यापूर्वी 23 मे रोजी वाराणसी बॉम्ब प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली होती. खटला सुरू होण्यापूर्वी आरोपी वलीउल्लाला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निर्णयासाठी 4 जूनची तारीख निश्चित करण्यात आली.खरं तर, 7 मार्च 2006 रोजी वाराणसीतील संकटमोचन मंदिर आणि रेल्वे कॅन्टमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. बॉम्बस्फोटानंतर एकच गोंधळ उडाला. यासोबतच दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब सापडला आहे. संकट मोचन मंदिरात झालेल्या बॉम्बस्फोटात ७ तर कँट स्थानकात ११ जणांचा मृत्यू झाला होता.

वाराणसीतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने  दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा सुनावली आहे. बॉम्बस्फोटांना 16 वर्षांनी हा निर्णय आला आहे. वाराणसीतील संकट मोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानकावर २००६ मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला असून 35 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी दशाश्वमेध घाटावरही स्फोटके सापडली होती.

टॅग्स :Blastस्फोटCourtन्यायालयPoliceपोलिसVaranasiवाराणसीDeathमृत्यूterroristदहशतवादी