ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राज्यात तिकीट वाटपात भूपेश बघेल यांनी आपल्या २२ आमदारांचे तिकीट कापले होते. हे आमदार निवडणुकीत पराभूत होणार असल्याच्या सर्व्हेच्या अहवालाच्या आधारावर ही तिकिटे कापण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. ...
Vishnu Deo Sai Networth: चार वेळा खासदार, दोन वेळा आमदार आणि दोन वेळा प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या विष्णू देव साईं यांची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या... ...
आदिसावी समाजाला योग्य सन्मान दिला जाईल, असे भाजपने यापूर्वीच म्हटले होते. आता मुख्यमंत्री पदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा करून, भाजपने याला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. ...
मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरून सर्वाधिक रस्सीखेच सुरु आहे. वसुंधरा राजेंनी आमदारांना गोळा करून त्यांची परेडही वरिष्ठ नेत्यांसमोर करवली होती. ...