शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

औरंगाबादच्या युवकाचा कागजीपुरा येथील तलावात बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 12:44 IST

तलावातील पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह झाला.

खुलताबाद ( औरंगाबाद ) : मित्रांसोबत फिरण्यासाठी कागजीपुरा येथे गेलेल्या औरंगाबाद येथील एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि. २१ ) दुपारी घडली. 

या बाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथील अल्तमश कॉलनी  येथील नसीम खान मोबीनखान, शेख अरबान शेख शब्बीर व मुस्तखीमखान मजहरखान हे तिघे मित्र कागजीपुरा येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी औरंगाबाद - धुळे महामार्गावर असलेल्या एका तलावातील पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह झाला. नसीमखान मोबीनखान व शेख अरबान शेख शब्बीर हे दोघे तलावात उतरले. मात्र नसीमखान यास  पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावातील खड्ड्यात बुडाला. 

शेख अरबान शेख शब्बीर व मुस्तखीमखान मजहरखान यांनी लागलीच मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून काही नागरिक तेथे आले. शेख आरीफ अब्दूल गफूर यांनी लागलीच पाण्यात उडी नसीमखान मोबीनखान यास बाहेर काढले. तपासणी अंती तो मृत झाल्याचे निदर्शनास आले. कागजीपुरा येथील तलावातील गाळ-  माती काढण्यात आल्याने तलावात मोठ मोठी खड्डे पडले असल्याने हा तलाव धोकादायक आहे.  घटनास्थळी पोहेकॉ संजय जगताप, प्रकाश मोहीते, शिंदे यांनी पंचनामा केला असून खुलताबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बचाव कार्यात कागजीपुरा चे सरपंच शेख अहेमद, पोलीस पाटील मोहम्मद ईरफान ग्रा .पं. सदस्य महंमद रिजवान, अब्दुल आरीफ अब्दुल गफुर यांचा सहभाग होता. 

टॅग्स :Deathमृत्यूWaterपाणीKhulatabadखुल्ताबादAurangabadऔरंगाबाद