शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबादच्या युवकाचा कागजीपुरा येथील तलावात बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 12:44 IST

तलावातील पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह झाला.

खुलताबाद ( औरंगाबाद ) : मित्रांसोबत फिरण्यासाठी कागजीपुरा येथे गेलेल्या औरंगाबाद येथील एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि. २१ ) दुपारी घडली. 

या बाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथील अल्तमश कॉलनी  येथील नसीम खान मोबीनखान, शेख अरबान शेख शब्बीर व मुस्तखीमखान मजहरखान हे तिघे मित्र कागजीपुरा येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी औरंगाबाद - धुळे महामार्गावर असलेल्या एका तलावातील पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह झाला. नसीमखान मोबीनखान व शेख अरबान शेख शब्बीर हे दोघे तलावात उतरले. मात्र नसीमखान यास  पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावातील खड्ड्यात बुडाला. 

शेख अरबान शेख शब्बीर व मुस्तखीमखान मजहरखान यांनी लागलीच मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून काही नागरिक तेथे आले. शेख आरीफ अब्दूल गफूर यांनी लागलीच पाण्यात उडी नसीमखान मोबीनखान यास बाहेर काढले. तपासणी अंती तो मृत झाल्याचे निदर्शनास आले. कागजीपुरा येथील तलावातील गाळ-  माती काढण्यात आल्याने तलावात मोठ मोठी खड्डे पडले असल्याने हा तलाव धोकादायक आहे.  घटनास्थळी पोहेकॉ संजय जगताप, प्रकाश मोहीते, शिंदे यांनी पंचनामा केला असून खुलताबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बचाव कार्यात कागजीपुरा चे सरपंच शेख अहेमद, पोलीस पाटील मोहम्मद ईरफान ग्रा .पं. सदस्य महंमद रिजवान, अब्दुल आरीफ अब्दुल गफुर यांचा सहभाग होता. 

टॅग्स :Deathमृत्यूWaterपाणीKhulatabadखुल्ताबादAurangabadऔरंगाबाद