शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

ग्रामीणपेक्षा शहरातील महिला अत्याचाराच्या दुप्पट शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 19:02 IST

crime news aurangabad वाढत्या औद्योगिकीकरणासोबत शहरातील गुन्ह्याचे प्रमाणही वाढते आहे.

ठळक मुद्देशहरात ९ महिन्यांत ६२ घटना  ग्रामीणमध्ये १८ हुंडाबळी

- बापू सोळुंके

औरंगाबाद: उत्तर प्रदेशातील हाथरसमधील  अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमधील महिला अत्याचाराच्या घटनांची घेतलेली  माहिती आश्चर्यजनक आहे. ग्रामीणपेक्षा शहरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण तब्बल दुप्पट आहे. 

वाढत्या औद्योगिकीकरणासोबत शहरातील गुन्ह्याचे प्रमाणही वाढते आहे. औरंगाबाद ग्रामीणमध्ये जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत बलात्काराच्या ३८ घटनांची नोंद झाली. गतवर्षी या कालावधीत ४७ महिलांवर अत्याचार आणि विनयभंगाच्या १०० घटना घडल्या.  याच कालावधीत औरंगाबाद शहरात बलात्काराचे ६२ गुन्हे नोंद झाल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामीणमध्ये  विनयभंगाच्या ११९, तर शहरात १८१ घटनांची नोंद झाली आहे.  महिला आणि तरुणींच्या छेडछाडीचे दोन प्रकार झाले. शहरातील महिला अत्याचारांचे प्रमाण ग्रामीणच्या तुलनेत अधिक असल्याचे आकडेवारी सांगते. 

हुंड्यासाठी छळाच्या तक्रारी घटल्या  हुंडा देणे, घेणे गुन्हा आहे. असे असले तरी हुंड्यासाठी विवाहितांच्या छळाचे प्रकार सुरूच आहेत.  विवाहितेच्या छळाचे गतवर्षी तब्बल १७० गुन्हे ग्रामीण पोलिसांनी नोंदविले. यावर्षी मात्र या गुन्ह्यांची संख्या ४३ पर्यंत खाली आली. 

१८ महिलांचे घेतले हुंड्याने बळीहुंड्यासह अन्य कारणांवरून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या घटना मात्र थांबत नाहीत. ग्रामीण भागात ९ महिन्यांच्या अवधीत १८ महिलांनी छळाला कंटाळून जीवन संपविले. 

दोषसिद्धी केवळ                   30%महिलांवरील  गुन्ह्यांतील आरोपींचे गुन्हे सिद्ध होऊन शिक्षा होण्याचे सरासरी प्रमाण  ३० टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस