शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

ग्रामीणपेक्षा शहरातील महिला अत्याचाराच्या दुप्पट शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 19:02 IST

crime news aurangabad वाढत्या औद्योगिकीकरणासोबत शहरातील गुन्ह्याचे प्रमाणही वाढते आहे.

ठळक मुद्देशहरात ९ महिन्यांत ६२ घटना  ग्रामीणमध्ये १८ हुंडाबळी

- बापू सोळुंके

औरंगाबाद: उत्तर प्रदेशातील हाथरसमधील  अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमधील महिला अत्याचाराच्या घटनांची घेतलेली  माहिती आश्चर्यजनक आहे. ग्रामीणपेक्षा शहरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण तब्बल दुप्पट आहे. 

वाढत्या औद्योगिकीकरणासोबत शहरातील गुन्ह्याचे प्रमाणही वाढते आहे. औरंगाबाद ग्रामीणमध्ये जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत बलात्काराच्या ३८ घटनांची नोंद झाली. गतवर्षी या कालावधीत ४७ महिलांवर अत्याचार आणि विनयभंगाच्या १०० घटना घडल्या.  याच कालावधीत औरंगाबाद शहरात बलात्काराचे ६२ गुन्हे नोंद झाल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामीणमध्ये  विनयभंगाच्या ११९, तर शहरात १८१ घटनांची नोंद झाली आहे.  महिला आणि तरुणींच्या छेडछाडीचे दोन प्रकार झाले. शहरातील महिला अत्याचारांचे प्रमाण ग्रामीणच्या तुलनेत अधिक असल्याचे आकडेवारी सांगते. 

हुंड्यासाठी छळाच्या तक्रारी घटल्या  हुंडा देणे, घेणे गुन्हा आहे. असे असले तरी हुंड्यासाठी विवाहितांच्या छळाचे प्रकार सुरूच आहेत.  विवाहितेच्या छळाचे गतवर्षी तब्बल १७० गुन्हे ग्रामीण पोलिसांनी नोंदविले. यावर्षी मात्र या गुन्ह्यांची संख्या ४३ पर्यंत खाली आली. 

१८ महिलांचे घेतले हुंड्याने बळीहुंड्यासह अन्य कारणांवरून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या घटना मात्र थांबत नाहीत. ग्रामीण भागात ९ महिन्यांच्या अवधीत १८ महिलांनी छळाला कंटाळून जीवन संपविले. 

दोषसिद्धी केवळ                   30%महिलांवरील  गुन्ह्यांतील आरोपींचे गुन्हे सिद्ध होऊन शिक्षा होण्याचे सरासरी प्रमाण  ३० टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस