शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बस का भावा! कारच नाही, टायरसाठीही घे कर्ज! एकदम पैसे देण्याचे टाळण्यासाठी चालकांचीही पसंती

By संतोष हिरेमठ | Updated: January 31, 2024 09:22 IST

आजकाल अनेक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. कर्ज घेतले की दुचाकी, चारचाकी वाहन दारात येते.  वाहन घेण्यासाठीच नव्हेतर, आता फक्त टायर घेण्यासाठीही कर्ज दिले जाते आहे.   

- संतोष हिरेमठ छत्रपती संभाजीनगर : आजकाल अनेक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. कर्ज घेतले की दुचाकी, चारचाकी वाहन दारात येते.  वाहन घेण्यासाठीच नव्हेतर, आता फक्त टायर घेण्यासाठीही कर्ज दिले जाते आहे.   

पूर्वी कर्ज घ्यायचे म्हटले की, अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही कर्ज मिळेलच, याची शाश्वती नसे. मात्र, गेल्या काही वर्षांत कर्ज घेणे अगदी सोपे झाले आहे. घर, वाहन अगदी मोबाइल घेण्यासाठीही कर्जाची सुविधा अनेक कंपन्यांकडून दिली जात आहे. त्यातच आता वाहनासाठी नवे टायर घ्यायचे असतील तरीही कर्जाची सुविधा अनेक मोठ्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिली आहे. अनेक टायर विक्रेत्यांकडे मोठमोठ्या फलकांवर ‘लोन पे टायर..’ लिहिलेले पाहायला मिळत आहे. 

किती आहेत किमती ?- दुचाकी - १,५०० ते २,००० रुपये- तीन, चारचाकी - २,५०० ते ३,००० रुपये- चारचाकी - ३,००० ते १०,००० रुपये 

अनेक जण कर्जावर टायर घेतात. चार ते पाच महिन्यांत हप्ते संपतात. महिन्याला  १० जण तरी कर्जावर टायर घेतात.- अमरदीप सिंंग, व्यावसायिक 

सुलभ परतफेड कर्जावर टायर खरेदी केल्यानंतर ग्राहकाला सुलभ हप्त्यांत परतफेड करण्याची सोय आहे. त्यामुळे एकाच वेळी पैसे देण्याची वेळ टळते. 

कधी बदलावेत?- सरासरी ३०  हजार ते ५० हजार कि.मी.नंतर वाहनाचे टायर बदलावेत. - टायरमध्ये दिलेल्या इंडिकेटरद्वारे अचूक वेळदेखील शोधता येते.- जेव्हा रस्त्याच्या संपर्कात असलेला भाग संपतो  तेव्हा टायर बदलण्याची वेळ आल्याचे समजावे.- टायर जीर्ण झाला असेल तर अशा परिस्थितीत टायर बदलावेत.  - टायरमध्ये अर्धा सेंटिमीटरपेक्षा जास्त छिद्र असेल तर टायर बदलावेत. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद