शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

जोर‘धार’चा पॅटर्न, पाऊस असा का वागतोय? सप्टेंबरमध्ये जास्त बरसतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:40 IST

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात मागील काही वर्षांपासून वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. अनेक ठिकाणी तर महिन्याच्या सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा बदललेला ट्रेंड हा खरीप हंगामासाठी घातक ठरतो आहे. हवामान खात्याच्या मते ३० सप्टेंबर हा पावसाळ्याचा शेवटचा दिवस असल्याचे जाहीर केले. यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै, ऑगस्टऐवजी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला.

जिल्ह्यात किती?जिल्ह्यात १४१ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद सप्टेंबर अखेरपर्यंत झाली.

सप्टेंबरमधली नोंदसप्टेंबरमध्ये ३९३ मि.मी. पावसाची नोंद झाली. २३३ मि.मी. अधिक हा पाऊस आहे.

जोर‘धार’चा पॅटर्नमागील पाच वर्षांत दोन वर्षे वगळले तर तीन वर्षांत सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला.

परतीचा पाऊसपरतीचा पाऊस खरीप हंगामातील पिकांची नासाडी करतो आहे. २ लाख ३७ हजार हेक्टरचे नुकसान जिल्ह्यात झाले.

कारणे काय?बंगालच्या उपसागरात सलग कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यासह मराठवाड्यात जास्त पाऊस झाला.

जागतिक हवामान बदलाचा फटका?जागतिक हवामान बदलाचा फटका पूर्णत: मान्सूनच्या पॅटर्नवर बसला आहे. त्यामुळे पावसाचे चक्र बदलल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात झालेला पाऊसतालुका...................झालेला पाऊस .......टक्केछत्रपती संभाजीनगर... ७६७ मि.मी....... ११६ टक्केपैठण... ९३७ मि.मी............ १६६ टक्केगंगापूर...७२७ मि.मी............... १३६ टक्केवैजापूर... ७३३ मि.मी............... १६६ टक्केकन्नड... ९७० मि.मी............... १७१ टक्केखुलताबाद...९१५ मि.मी.................. १३४ टक्केसिल्लोड... ८४६ मि.मी................ १४९ टक्केसोयगाव... ९४० मि.मी............. १३४ टक्केफुलंब्री... ७२३ मि.मी...............१३२ टक्केएकूण... ८२४ मि.मी.................. १४१ टक्के

चक्रीवादळाचा परिणामचक्रीवादळाचा परिणाम आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा यांमुळे मराठवाड्यात पाऊस जास्त झाला.- श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ

पॅटर्न बदललामान्सूनचा पॅटर्न बदलल्यामुळे सप्टेंबरमध्ये पाऊस झाला आहे. तापमानवाढीमुळे हा सगळा प्रकार होतो आहे. यापुढे आणखी पाऊस पडेल.- प्रा. किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : Erratic Rainfall: September Showers Damage Crops in Marathwada

Web Summary : Marathwada's September rainfall surged, damaging crops. Excess rain, 141% above average, hit the region due to Bay of Bengal low-pressure areas and global climate change, impacting farmers significantly, especially in September.
टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी