शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरचे 'लबाडांनो पाणी द्या' आंदोलन भाजपला का लागलं? अंबादास दानवेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:32 IST

छत्रपती संभाजीनगरातील पाणी प्रश्नांवर आम्ही महिनाभर आंदोलन केले. आमचे आंदोलन घराघरापर्यंत पोहचले आहे: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर: आमच्या आंदोलनाविरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लबाडांनो पाणी द्या असे आम्ही म्हणालोच नाही,  मात्र हे जर त्यांना लागलंं असेल तर आमच्या आंदोलनाच यश आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली. लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन  शहराच्या पाणी वाटप नियोजन कोलमडण्याविरोधात असल्याचे दानवे यांनी पत्रकार परिषदेत  स्पष्ट केले.

आ.दानवे म्हणाले की,शहर पाणी प्रश्नांवर आम्ही महिनाभर आंदोलन केले. आमचे आंदोलन घराघरापर्यंत पोहचले आहे, यामुळे ते केवळ एका पक्षाचे नव्हे तर जनतेचे आंदोलन झाले आहे. शहराला २४० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात रोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले तर शहरवासियांना एक,दोन दिवसाआड पाणी मिळू शकते, मात्र मनपा प्रशासक आयपीएल पाहण्यात दंग आहे. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. आम्हाला लबाड म्हणारी पत्रके वाटप करणाऱ्या भाजपही मागील २५ ते ३० वर्ष आमच्यासोबत मनपात सत्तेत होते. विजया राहाटकर, डॉ. भागवत कराड हे महापौर होते. प्रत्येक टर्मला अनेकदा उपमहापौरही त्यांचा असायचा. एवढेच नव्हे तर स्थायी समिती सभापतीही त्यांचे होते. अतुल सावे हे जलसम्राट आहेत, तर मग भाजपला नैतिकदृष्ट्या आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नसल्याचे दानवे म्हणाले.

१६८० कोटींची योजना २७४० कोटींची कशी झालीनवीन पाणी पुरवठा योजना १६८० कोटी रुपयांची होती. नंतर ती २७४०कोटी रुपयांची कशी झाली, असा सवाल आ. दानवे यांनी उपस्थित केला.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा  नंतर ही काम अत्यंत संथगतीने चालू आहे. या योजनेचे काम ३ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सत्ताधाऱ्याचा वचक नसल्याने योजनेचे काम दोन वर्ष पूर्ण होऊ शकत नसल्याचे आ.दानवे यांनी नमूद केले.

शुक्रवारी आदित्य ठाकरे यांचा मोर्चाशहर पाणी प्रश्नांवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पैठणगेट मार्गे गुलमंडीवर जाईल.तेथे आयोजित सभेतून समारोप होईल. रिकामे हंडे घेऊन महिला सहभागी होतील, असे आ.दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरwater shortageपाणीकपात