शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२३ लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कधी देणार धान्य? मराठवाड्यात जुलैपासून बंद आहे पुरवठा 

By विकास राऊत | Updated: December 13, 2022 17:06 IST

याबाबत सरकार केव्हा घेणार निर्णय?

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आठ जिल्ह्यांतील ५ लाख २७ हजार ४०० कार्डांवरील २३ लाख ३१ हजार १०० शेतकऱ्यांना देण्यात येणारे गहू व तांदूळ धान्याचे वितरण जुलैपासून हळूहळू बंद करण्यात आले आहे. सहा वर्षांपासून विभागातील शेतकरी ओल्या व कोरड्या दुष्काळाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. 

याबाबत सरकारने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. २०१३ मध्ये देशात अन्न सुरक्षा कायदा लागू झाला. २०१५ साली हा कायदा राज्यात लागू झाला. यातून अंत्योदय अन्न योजना आणि एपीएल शेतकरी गटाला धान्य देण्याची तरतूद करण्यात आली. शेतकरी कुटुंबातील प्रति व्यक्तीला ५ किलो धान्य वितरित केले जात होते. दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ वाटप जुलै महिन्यापर्यंत केले गेले. परंतु जुलै महिन्यापासून गहू आणि पुढे सप्टेंबरपासून तांदूळ शेतकऱ्यांच्या पदरी पडला नाही. एकीकडे शेतकरी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे हवालदिल झालेला आहे. त्यातच शासनानेदेखील धान्य देणे थांबविले आहे.

मराठवाड्यातील कार्डधारक शेतकरी व लाभार्थी असे.....जिल्हा...............कार्डसंख्या.................लाभार्थीऔरंगाबाद .........७४ हजार ४९-------३ लाख ४२ हजार ३९८बीड ................१ लाख ३५ हजार ३३ ----५ लाख ५० हजार १५४हिंगोली.............. ३७ हजार ७६३---- १ लाख ६८ हजार ४८१जालना ...............२९ हजार ४०३ ----१ लाख ३२ हजार ५९७लातूर ................५७ हजार २३२----- २ लाख ७४ हजार ५८६नांदेड .................८८ हजार ६८० ---- ३ लाख ६५ हजार ५९३उस्मानाबाद......... ५२ हजार ८४७ ----२ लाख ६४ हजार ४९८परभणी................ ५२ हजार ३९३-----२ लाख ३२ हजार ७९३एकूण.................. ५ लाख ३७ हजार ४०० ........२३ लाख ३१ हजार १००

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा