शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

दुष्काळाच्या फटक्याने महिनाभरात आटोपणार मक्याचा हंगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 16:07 IST

यंदा  मक्याचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन घटले आहे.

ठळक मुद्देजाधववाडीतील बाजारावर आर्थिक संकट 

औरंगाबाद : खरीप हंगामात जाधववाडीतील धान्याच्या अडत बाजारात होणाऱ्या एकूण आवकपैकी ७५ टक्के आवकही मक्याची होत असते. मक्यामुळेच येथील अडत बाजार टिकून आहे; पण यंदा  मक्याचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन घटले आहे. यंदा आणखी जेमतेम महिनाभरच हंगाम सुरू राहणार आहे. यामुळे अडत बाजार आर्थिक संकटात अडकला आहे. 

मक्याचा हंगाम १ आॅक्टोबरपासून सुरू होत असतो. दोन वर्षांपूर्वी जाधववाडीतील अडत बाजारात या हंगामात दररोज ४ ते ५ हजार क्विंटल मक्याची आवक होत असे. आजघडीला ८०० ते १००० क्विंटल मका येत आहे. मागील हंगामात अडत बाजारात एकूण ६० हजार ८२५ क्विंटल मक्याची आवक झाली होती.  ६० टक्के उत्पादन कमी व होणारी आवक लक्षात घेता जेमतेम नोव्हेंबरअखेरपर्यंत यंदा मक्याची आवक राहील, असे अडत व्यापाऱ्यांनी सांगितले. मका व काही प्रमाणात तुरीच्या आवकवरच जाधववाडीतील धान्याचा अडत बाजार टिकून आहे. पण मका व तुरीचे उत्पादन ६० टक्क्यांपर्यंत घटल्यामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरी