शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पाणंद रस्ते, स्वच्छता अभियान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 6:48 PM

ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चारा पाण्यावाचून जनावरांची दयनीय अवस्था झाली आहे. पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले जात आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता समाजभान फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मोफत चारा वाटप केला जाणार आहे.

चित्तेपिंपळगाव : ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चारा पाण्यावाचून जनावरांची दयनीय अवस्था झाली आहे. पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले जात आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता समाजभान फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मोफत चारा वाटप केला जाणार आहे, अशी माहिती डॉ. धोंडीभाऊ पाटील पुजारी यांनी येथे दिली.पिंपळगाव पांढरी येथे समाजभान कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित पाणंद रस्ते व स्वच्छता अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भागचंद ठोंबरे, तालुका खरेदी विक्री संचालक दत्तू ठोंबरे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस एकनाथ गवळी, सरपंच राम एरंडे, पं.स.सदस्य शुभम पिवळ, राजाराम ठोंबरे, वैजिनाथ तवार, सरपंच योगेश ठोंबरे, नाना बोंबाळे, अप्पासाहेब ठोंबरे, ज्ञानदेव ठोंबरे,उत्तम ठोंबरे,दगडू बोंबाळे, रामू बोंबाळे, सुखदेव ठोंबरे,अर्जुन सूर्यवंशी, सरपंच दीपक मोरे, सरपंच सरस्वती गवळी, भगवान तवार,चिंतामण तवार,बाळासाहेब यादव,माजी सरपंच नवनाथ कोल्हे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सांजखेडा व पिंपळगाव पांढरी येथे पाणंद रस्ते, स्वच्छता अभियानास सामाजिक कार्यकर्ते डॉ. धोंडीभाऊ पाटील पुजारी यांच्या स्वखर्चातून सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत डॉ. पुजारी यांनी पैठण व औरंगाबाद तालुक्यातील १८५ गावांत स्वखर्चातून न वेडी बाभूळ निर्मूलन, पाणंद रस्ते व गाव स्वच्छता अभियान राबविल्याचे विठ्ठलराव मुळे यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण काळे, विठ्ठलराव मुळे, अमोल चिंतामणी, फिरोज पठाण, बाबासाहेब मुळे, युसूफ पठाण आदींनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद