शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

छत्रपती संभाजीनगरात आठवड्यातून एकदाच पाणी; त्यातही दिवस, वेळ निश्चित नाही

By मुजीब देवणीकर | Updated: August 22, 2023 19:45 IST

पाच दिवसांआड पाणी देण्याची महापालिकेची घोषणा कागदावरच

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाणीप्रश्नावर यापूर्वी अनेकदा खंडपीठात चर्चा झाली. महापालिकेने शपथपत्र सादर करून शहराला पाच दिवसांआड पाणी देण्याची हमी दिली. काही महिने अंमलबजावणीही झाली. अलीकडे यामध्ये खंड पडला असून, सध्या आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. दररोज पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण होतात, त्यामुळे पाणीपुरवठ्याचा दिवस, वेळ पुढे ढकलण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पाणीप्रश्नावर मेटाकुटीला आले आहेत.

एखाद्या वसाहतीत एक दिवस उशिराने पाणी आले तर त्या भागातील राजकीय मंडळी, नगरसेवक आंदोलनाचे शस्त्र उपसत असत. आता तर पाणी आले काय गेले काय? कोणालाच काही देणेघेणे राहिलेले नाही. जुलै, ऑगस्ट महिन्यांत जायकवाडी, फारोळा येथे वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. दोन आठवडे उलटल्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. पाचव्या दिवशी ज्या वसाहतींना पाणी मिळायला हवे, ते मिळत नाही. लाईनमन व्यवस्थित उत्तर देत नाहीत. अधिकारी फोन उचलत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाणीप्रश्नाला शहरवासीय कमालीचे वैतागले आहेत.

हा पाहा विस्कळीतपणा१. एकनाथनगर उस्मानपुरा - ७ दिवसांआड२. टीव्ही सेंटर परिसर - ८ दिवसांआड३. सिडको-एन-२ - ६ दिवसांनंतर पाणी४. आरेफ कॉलनी - ७ दिवसांआड५. रशीदपुरा - ६ दिवसांनंतरच७. गणेश कॉलनी - ८व्या दिवशी पाणी८. टिळकनगर, विश्वभारती कॉलनी - ५ दिवसांनंतर९. संजयनगर, भवानीनगर - ८ दिवसांनंतर१०. बायजीपुरा - ८व्या दिवशी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी