शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

‘मधमेश्वर’चे पाणी ‘जायकवाडी’च्या दिशेने झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:12 IST

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावनंतर अखेर सोमवारी मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. मधमेश्वर बंधाºयातून ४५९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. विसर्ग अंत्यत कमी असल्याने पाण्याचा प्रवाहदेखील अतिशय संथ असल्याने सायंकाळपर्यंत पाणी जायकवाडीत पोहोचले नव्हते.

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावनंतर अखेर सोमवारी मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. मधमेश्वर बंधाºयातून ४५९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. विसर्ग अंत्यत कमी असल्याने पाण्याचा प्रवाहदेखील अतिशय संथ असल्याने सायंकाळपर्यंत पाणी जायकवाडीत पोहोचले नव्हते.

निळवंडेतून पाणी सोडल्यानंतर जवळपास १६ बंधारे पार करून सहाव्या दिवशी मधमेश्वर बंधाºयातून विसर्ग झाला. मधमेश्वरनंतर बंधारा नाही. मधमेश्वर ते जायकवाडी हे अंतर जवळपास १७ कि.मी.चे आहे. निळवंडेतून सहाव्या दिवशीही सोमवारी २ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर ओझर बंधाºयातून १४७६ क्युसेकने विसर्ग कायम होता. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास निळवंडेचे पाणी मधमेश्वर बंधाºयात पोहोचले. याठिकाणी बंधाºयाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले होते.

त्यामुळे येथून नाथसागराकडे पाणी रवाना झाले. दुपारपर्यंत या ठिकाणाहून ३२९ क्युसेकने विसर्ग सुरू होता. सायंकाळी सहा वाजता विसर्गात काही प्रमाणात वाढ झाली. हा विसर्ग ४५९ क्युसेकपर्यंत पोहोचला. मधमेश्वरपासून जायकवाडीचे अंतर कमी असूनही सायंकाळपर्यंत पाणी पोहोचलेले नव्हते. जायकवाडीत मंगळवार सकाळपासून पाणी वाढण्यास सुरुवात होईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिक रणाचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.

दोन हजारांवरून चारशेवर विसर्गनिळवंडेतून सतत सहा दिवसांपासून २ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे; परंतु मधमेश्वर बंधाºयातून ४५९ क्युसेकने विसर्ग होत आहे. त्यामुळे पाणी वळविल्याने आणि चोरल्याने ही स्थिती झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नाथसागरात अतिशय संथगतीने आवक होणार असल्याने जायकवाडीत पाण्याची कितपत भर पडेल, याविषयी चिंता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAurangabadऔरंगाबाद